महाराष्ट्र

महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : सरकार चालवतेय का तालिबानी पद्धत ?

नुकत्याच झालेल्या कुणाल कामरा यांच्या कार्यक्रमावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत महाराष्ट्रात तालिबानी प्रवृत्ती वाढत असल्याचा इशारा दिला आहे. राज्यातील.

Read More

Nagpur : बुलडोझर राजकारणाला न्यायालयाचा लाल सिग्नल

नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर प्रशासनाने तातडीने बुलडोझर कारवाई केली, पण उच्च न्यायालयाने त्वरित हस्तक्षेप करून ती थांबवली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रशासनाच्या मनमानीवर कठोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचार.

Read More

Maharashtra Assembly : महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचे रक्षण फडणवीस सरकारचे सर्वोच्च ध्येय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक जीवनातील जबाबदार नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा ठाम संदेश त्यांनी विधानसभेत दिला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.

Read More

Praful Patel : काँग्रेसने आधी स्वतःचे आत्मचिंतन करावे

महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडत आहेत. कुठे राजकीय घडामोडींना वेग येत आहे, तर कुठे पाच वर्षां आधीचे दिशा सालियान हत्या प्रकरण पुन्हा जोर घेत आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार.

Read More

Mahavikas Aghadi : भाजप सरकारचा कायदा सर्वांसाठी समान नाही

महाविकास आघाडीने नागपूरप्रमाणेच प्रशांत कोरटकरच्या घरावरही बुलडोझर चालवण्याची मागणी करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपने या मागणीला तुष्टीकरणाचे राजकारण म्हणत विरोधकांवर प्रत्युत्तरात्मक टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात.

Read More

Krushna Khopde : नागपूर दंगलीमागे काँग्रेसचा कट

नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी काँग्रेसवर समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर भाजप.

Read More

Vidarbha : नागपूर दंगलीनंतर राज्यभर सुरक्षा यंत्रणा सतर्क

नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. समाजातील जबाबदार घटकांच्या सहकार्याने सर्वधर्मसमभाव टिकवण्याचा निर्धार बळकट झाला आहे. नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रभर सुरक्षा व्यवस्थेत.

Read More

Vijay Wadettiwar : विरोधी पक्षनेतेपदाचं चाक हरवलं

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप जवळ आल्यानेही, विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती अद्याप झालेली नाही. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्याचा उल्लेख अधिवेशनात केला. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अर्थसंकल्पीय.

Read More

Amol Mitkari : महापुरुषांचा फोटो पुण्यतिथीच्या दिवशी कचऱ्यात 

अकोल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेमध्ये महिला व बाल वसतिगृहांची दयनीय स्थिती आणि मागासलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रश्नावर आवाज उठवला. त्यांनी सरकारकडे त्वरित कारवाई आणि धोरणात्मक बदल करण्याची मागणी केली.

Read More

Nana Patole : नागपूर दंगलीच्या आगीत राज्य सरकारची निष्क्रियता जळून खाक

सत्ताधाऱ्यांच्या धोरणांमुळे महाराष्ट्र असुरक्षित बनला आहे. नागपूर दंगल, छत्रपतींवरील अपमान आणि वाढत्या हत्याकांडांवर नाना पटोलेंनी सरकारला जाब विचारत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेची पोलखोल केली आहे. राज्यात वाढत्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!