एक कॉल अन् Sudhir Mungantiwar यांनी सोडवला प्रश्न
लोकहिताचं काम कोणतंही असो, ते करायचं असं आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ठरविलं तर ते झालंच म्हणून समजा. असाच एक प्रश्न मुनगंटीवार यांनी दोन दिवसात निकाली लावला. सुधीर मुनगंटीवार यांनी मनावर.
लोकहिताचं काम कोणतंही असो, ते करायचं असं आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ठरविलं तर ते झालंच म्हणून समजा. असाच एक प्रश्न मुनगंटीवार यांनी दोन दिवसात निकाली लावला. सुधीर मुनगंटीवार यांनी मनावर.
विधानसभा निवडणुकीनंतर अनेक नेते महायुतीत प्रवेश घेत आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीला लवकरच गळती लागल्याचे आपल्याला पाहायला मिळणार, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. वर्तमान स्थितीत राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची.
महाराष्ट्रातील कामगार हिताचं धोरण अधिक व्यापक होणार आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी याची ग्वाही देशाची राजधानी दिल्लीत दिली आहे. हातावरचं पोट असणाऱ्या कामगारांच्या हितासाठी महायुती सरकार कार्य करीत आहे..
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाढत असलेल्या राजकीय वादावर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मोठा खुलासा केला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे.
संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप करत फडणवीस सरकारच्या धोरणांची तीव्र निंदा केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा EVM संदर्भात वाद उफाळला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी.
तिसरे विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनानिमित्त देवेंद्र फडणवीस यांचे भाषण. मराठी माणूस कलहशील असल्याचे फडणवीस म्हणाले. पुणे जिल्ह्यात राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत तिसरे.
पुण्यातील काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. मात्र त्यांनी यावर प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुण्यातील काँग्रेस नेते व माजी आमदार.
भाजप ठाकरे गटाचे सहा खासदार फोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ऑपरेशन टायगर सुरू.
सत्ता स्थापन झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नसल्याचा आरोप आता नाना पटोले यांनी केला आहे. महाराष्ट्रात भाजपने युती करून सरकार.
राज्यात मागासलेल्या जिल्ह्यांपैकी वाशिम एक आहे. या परिस्थितीत ‘ऑपरेशन द्रोणागिरी’साठी वाशिम जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ‘ऑपरेशन द्रोणागिरी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी देशातील सहा विशेष जिल्ह्यांमध्ये.