अजित पवार अन् Sharad Pawar यांनाही एकत्र आणतील
शिवसेना नेते संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाटांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवसेना ठाकरे गटाचे नेते.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाटांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवसेना ठाकरे गटाचे नेते.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी खास घोषणा केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी विविध योजना आणि अनुदानांची घोषणा केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे, विशेषत: लाडक्या बहिणींसाठी. उपमुख्यमंत्री अजित.
शिवसेना उद्धव ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. राज्यात महायुतीची सत्ता स्थापन.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप मंत्री नीतेश राणे यांच्या मातोश्रीवर काळी जादू केल्याच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT).
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे सत्ताधाऱ्यांकडून स्वागत करण्यात आलं. विरोधकांनी त्यावर टीका करणं सुरू केलं आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी.
विधानसभा निवडणुकीनंतर विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत आहेत. त्यानंतर आता संजय राऊत यांनी पुन्हा शिंदे यांच्याबाबत खळबळजनक दावे केले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये 40 आमदार सोबत.
बारामतीत अजित पवारांनी सुजय पवारांना कठोर चेतावनी दिली, भ्रष्टाचार केला तर गय केली जाणार नाही, असं स्पष्ट केले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि परखड स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले अजित पवार यांनी बारामतीत एका.
नागपूर जिल्ह्यातील मागील वर्षाच्या नियोजन समितीच्या बैठकीत तात्कालीन पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही सूचना दिल्या होत्या. त्यांचे पालन न केल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. नागपुरात जिल्हा नियोजन समितीची.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर संतप्त प्रतिक्रिया देत महाराष्ट्राच्या निधीचा बिहारसाठी वापर होत असल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पावर महाराष्ट्रात राजकीय वादंग पेटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र.
देशाचा 2025 वर्षासाठीचा आता संकल्प सादर करण्यात आला आहे. त्यानंतर विरोधकांनी अर्थसंकल्पावर निशाणा साधला. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2025.