राज ठाकरेंनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर फडणवीस देतील: Sanjay Raut
संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप करत फडणवीस सरकारच्या धोरणांची तीव्र निंदा केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा EVM संदर्भात वाद उफाळला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी.
