Yavatmal : वर्दीची शान खाली, गुन्हेगारांची मान उंचावली
वणी शहरात भररस्त्यात पोलिसांवर आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरच जमावाने हल्ला चढवला, वर्दी फाडली, आणि कायदा गुन्हेगारांच्या ताब्यात गेला. सरकारच्या निष्क्रियतेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा बळी जात असून, नागरिकांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला
