Bachchu Kadu : मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळो अशी विठोबाच्या दारात प्रार्थना
राज्य सरकारच्या शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेतल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी दिला. राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्गासाठी
