देश

Puja Khedkar : सर्वस्व गमावल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे संरक्षण कवच

पूजा खेडकरने यूपीएससी परीक्षेत अपंगत्व आणि ओबीसी आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याच्या आरोपावर सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्वी दिलासा दिला आहे. नागरी सेवा परीक्षेत अपंगत्व आणि ओबीसी आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याच्या आरोपाखाली अडकलेल्या पूजा खेडकरच्या.

Read More

Bhushan Gavai : सरन्यायाधीशांच्या अपमानावर नाना पटोले राष्ट्रपतींच्या दरबारी

14 मे 2025 रोजी भूषण गवई यांनी भारताचे 52 सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग झाल्याचा आरोप करण्यात आला. यावरून आता राजकारण तापले आहे. भारताच्या न्यायव्यवस्थेच्या गौरवशाली.

Read More

Prakash Ambedkar : मोदी सरकार पहलगामचे अतिरेकी कुठे आहेत

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवली. यानंतर भाजपकडून तिरंगा रॅलीचे आयोजन केल्या गेले. मात्र या विजयोत्सवावर विरोधकांनी टीका केली आहे. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर या.

Read More

Voice of India : खासदारांचे शिष्टमंडळ जागतिक मंचावर मांडणार भारताची बाजू

भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर, आता सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर जाऊन भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडणार आहे. भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भयानक.

Read More

Supreme Court Of India : न्यायमंदिरात पहिल्या स्त्रीचा दीपपर्व

भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जात आहे. पहिल्यांदाच एका महिलेला सर्वोच्च न्यायासनाची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताच्या न्यायव्यवस्थेच्या उज्ज्वल इतिहासात एक महत्त्वाचा क्षण बुधवारी (14 मे).

Read More

Harshwardhan Sapkal : दोन दिवस उलटले पण भाजपकडून अजूनही माफी नाही

विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून देशभरात टीकेची झोड उठली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर.

Read More

Prakash Ambedkar : युद्धविरामामुळे भारताला प्रचंड नुकसान

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भारत-पाकिस्तान तणावावर टीका करत युद्धविरामामुळे भारताला मोठे नुकसान झाले असल्याचा आरोप केला. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावग्रस्त वातावरण अधिकच तापले.

Read More

Harshwardhan Sapkal : न्याय मागितला होता, केंद्र सरकारने नाईलाज मानला

केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणनेला मंजुरी दिली. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारच्या या या निर्णयाला नाईलाज असल्याचे म्हटले आहे. देशात ‘ज्यांची जेवढी लोकसंख्या, त्यांना तेवढा हक्क,’ या तत्वावर.

Read More

Nana Patole : भाजपला देशप्रेम असेल, तर विजय शाहांचा राजीनामा घ्या

भारत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या लढ्याच्या पार्श्ववभूमीवर भाजप नेते विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा काँग्रेसने निषेध केला आहे. भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात वातावरण तापले असतानाच, भाजप.

Read More

Bhushan Gavai : न्यायाचे नवीन शिल्पकार सरन्यायाधीशपदी विराजमान

अमरावतीचे जिल्ह्याचे भूषण गवई यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्यायाच्या सर्वोच्च आसनावर 14 मे रोजी महाराष्ट्राच्या अमरावतीचे सुपुत्र, भूषण रामकृष्ण गवई विराजमान झाले आहेत. भारताचे 52 सरन्यायाधीश म्हणून त्यांनी.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!