देश

Rahul Gandhi : भारतीय सशस्त्र दलांचा अभिमान आहे

भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड घेत पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर मोहीम अंतर्गत हल्लाबोल केला आहे. या कारवाईवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने.

Read More

Jual Oram : रेल्वे थांबली, पुन्हा सुरू झाली अन् केंद्रीय मंत्री गायब

रेल्वे प्रवासात चुकामूक होणं सामान्य मानलं जातं, पण यावेळी गोंधळ इतका वाढला की केंद्रीय मंत्रीच हरवले. गोंडवाना एक्सप्रेसमधून सुरू झालेला प्रवास एका थरारक शोध मोहिमेत कधी रूपांतरित झाला, कळलंच नाही..

Read More

Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचा खात्मा

पहलगाम इथे झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने कठोर पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम हाती घेतली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चिघळला आहे. सीमारेषेवरची परिस्थिती तापली आहे..

Read More

Parinay Fuke : राहुल गांधींना संपूर्ण जग पप्पू म्हणून ओळखणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत झालेल्या कार्यक्रमात 1984 शीखविरोधी दंगलीसाठी माफी मागितली. त्यावर भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी टीका केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल.

Read More

Amit Shah : देशभरात वाजणार हवाई हल्ल्याचा सायरन

भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देश सज्जतेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलतो आहे. लवकरच संपूर्ण देशात एकाच वेळी सायरन वाजणार असून, नागरिकांच्या सज्जतेची कसोटी लागणार आहे. देशातील सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी.

Read More

Prakash Ambedkar : गौतम बुद्धांच्या रत्नांवरून आंबेडकरांचा संताप 

तथागत गौतम बुद्धांच्या पार्थिव अवशेषांशी संबंधित मौल्यवान रत्नांचा हाँगकाँगमध्ये लिलाव होणार आहे. या निर्णयाला तीव्र विरोध करत वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली.

Read More

Central Government : सिंधू करार रद्द, आता बागलीहार पाणीही रोखलं

नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर आता भारताने बगलीहार धरणातून पाकिस्तानकडे जाणारं पाणीही रोखलं आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे.

Read More

Atul Londhe : दहशतवादावर नाही, पक्षाला राजकारणाची घाई

पहलगाममधील माओवादी हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी भाजपवर कठोर शब्दांत टीका केली आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू कुटुंबांवर झालेल्या माओवादी हल्ल्याने देशभर संतापाची.

Read More

Prakash Ambedkar : हल्ल्यानंतरची शांतता घातकच

प्रकाश आंबेडकरांनी दहशतवादी हल्ल्यांवर ठोस कारवाईची मागणी केली. शब्द नव्हे, कृती हवी, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारच्या निष्क्रियतेवर वंचित बहुजन आघाडीचे.

Read More

Political War : आपलं काहीच नाही, पण गजरा मात्र माळायचा 

देशात जातनिहाय जनगणनेसारख्या मुद्द्यावरून राजकीय श्रेयवाद पेटलेलं आहे. अशात महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट काही महत्त्वाच्या मुद्द्यांची यादीच समोर ठेवली. या यादीवरून काँग्रेसने पुन्हा मोदी सरकारच्या काही निर्णयांवर.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!