Narendra Modi : आता चर्चा केवळ PoK वरच
भारताच्या संयमाचा अंत झाला आहे. आता प्रतिउत्तर फक्त शब्दांत नाही, तर रणांगणात दिसेल. पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ठणकावून सांगितलं, PoK वगळता कोणतीही चर्चा आता भारताला मान्य नाही. ऑपरेशन सिंदूर अजून पूर्ण.
भारताच्या संयमाचा अंत झाला आहे. आता प्रतिउत्तर फक्त शब्दांत नाही, तर रणांगणात दिसेल. पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ठणकावून सांगितलं, PoK वगळता कोणतीही चर्चा आता भारताला मान्य नाही. ऑपरेशन सिंदूर अजून पूर्ण.
प्रकाश आंबेडकर यांनी पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांसाठी प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारकडे महत्वाची मागणी केली आहे. भारत-पाकिस्तान संघर्षाच्या घनघोर पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने 8 मे रोजी (गुरुवार) रात्री भारताच्या सैन्य तळांवर.
पहलगाम हल्ल्यात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याने, भारतीय लष्कराने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर विरोधात पोस्ट करणाऱ्या युवकाला अटक. सीमेवर भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांविरोधात लढा उभारला असताना, देशाच्या हृदयस्थानी, नागपुरात एका.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने हवाई हल्ला केला. पण भारतीय सैन्याने त्याला परतवून, पाकिस्तानच्या प्रमुख शहरांना लक्ष्य करत निर्णायक प्रत्युत्तर दिले. काँग्रेसकडून भारतीय सैन्याच्या कार्यकुशलतेचं कौतुक. ऑपरेशन सिंदुरनंतर कोपलेल्या पाकिस्तानने आठ.
देशाच्या काळजाला चिरत जाणारा पहलगाममधील दहशतवादी हल्ला संपूर्ण भारताला हादरवून गेला. अशा काळात, नेते अनिल देशमुख यांनी जल्लोष नाकारत संवेदनशीलतेचा आदर्श उभा केला आहे. जम्मू-काश्मीरमधील निसर्गरम्य पहलगाम… डोंगररांगांच्या कुशीत वसलेले.
पाकिस्तानविरुद्ध करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्याचे कौतुक केले. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये नुकताच झालेला भीषण आणि अमानुष दहशतवादी.
पहलगाम हल्ल्यावरून सरकारला धारेवर धरणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ऑपरेशन सिंदूर नंतर आपली भूमिका दुरुस्त केली आहे. पाकिस्तानविरोधात ठाम पाऊल उचलल्यास काँग्रेस नक्की पाठिंबा देईल असं ते म्हणाले. पहलगाममधील.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूर द्वारे दहशतवादाला धडा शिकवला. भारतीय सैन्याच्या धाडसी कारवाईचे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कौतुक करण्यात आले आहे. 22 एप्रिलला जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये एक भीषण.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर सकारात्मक प्रतिक्रिया येत असतानाचं माणसे प्रमुख राज ठाकरे यांनीं विरोध दर्शविला आहे. पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर 7 मे रोजी मध्यरात्री भारतीय सैन्याने.
पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने संयम न गमावता थेट कृतीचा मार्ग स्वीकारला. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कर आणि हवाई दलाने पाकिस्तान व पीओकेतील 9 दहशतवादी तळांवर अचूक प्रहार केला. जम्मू-कश्मीरच्या.