महाराष्ट्र

Pravin Datke : बाजार समितीचे बाजारूपण; कुणी गाळ खाल्ला, कुणी सेस सेस

नागपूर बाजार समितीत गाळे वाटप, सेस आणि पदोन्नतीत गंभीर भ्रष्टाचाराचा आरोप आमदार प्रवीण दटके यांनी केला. सभागृहात त्यांनी कुणी गाळ खाल्ला, कुणी सेस गिळला, असा रोखठोक हल्लाबोल केला. गाळे वाटपाचं.

Read More

Amol Mitkari : शेतकऱ्यांचा मुद्दा उठवताना झळकला नानांचा क्रांतिवीर डायलॉग 

विधान परिषदेत अमोल मिटकरी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करण्याआधी नानांचा ‘क्रांतिवीर’ डायलॉग टाकत हटके अंदाजात सुरुवात केली. विदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणी, पानंद रस्ते आणि जल जीवन मिशनमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांवर त्यांनी.

Read More

Congress : हात लावाल मराठीला, तर महाराष्ट्र हात तोडून उत्तर देईल

मराठी ही भाषा नव्हे, ती महाराष्ट्राच्या मणक्याची शान आहे. हिंदी सक्तीला विरोध करत काँग्रेसनं मराठी अस्मितेचा बुलंद एल्गार दिला आणि हिंदी सक्तीवरून सरकारचा विरोध केला. मराठी म्हणजे केवळ एक भाषा.

Read More

Ashok Uike : गडचिरोलीतील विद्यार्थ्यांमध्ये मुखकर्करोगाचा उद्रेक

गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर मोठे संकट ओढवले आहे. आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या पुढाकाराने या समस्येला गांभीर्याने हाताळले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे आरोग्य सध्या गंभीर संकटात सापडले.

Read More

Akola : विकास कामं भाजपाचे, चमकोगिरीचे पोस्टर पठाण यांचे

चमकोगिरीचा जुनाच फॉर्म्युला पुन्हा एकदा रंगात आला आहे आणि या वेळेसही चमकू हिरो म्हणून निघाले काँग्रेसचे साजिद खान पठाण. पण भाजपने त्यांचा हा ‘झगमगाट शो’ पुन्हा एकदा अंधारात लोटला आहे..

Read More

Dada Bhuse : शिक्षक मान्यतेतील अनियमिततेवर राज्य सरकारचा चौकशीचा बडगा

अमरावतीतील शिक्षक मान्यतेप्रकरणी झालेल्या अनियमिततेवर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मोठी कारवाई जाहीर केली आहे. दोषींवर कठोर कारवाईसाठी विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अमरावती विभागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षक.

Read More

Bacchu Kadu : शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरले अन् एफआयआर मध्ये अडकले

यवतमाळच्या अंबोडा येथे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेचा समारोप यवतमाळ – नागपूर महामार्गावर करण्यात आला. राजकारणाच्या रंगमंचावर पुन्हा एकदा संघर्षाचे नाट्य रंगले आहे. यवतमाळमधील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी प्रहार.

Read More

Ashish Jaiswal : बीज विषयक बिघाडावर विशेष समितीचा बंदोबस्त

महाराष्ट्रात शेतकऱ्यांना बोगस आणि उगवण क्षमता नसलेले बियाणे वितरित केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यावर आता पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली आहे. नुकताच महाराष्ट्रात पावसाची सुरूवात झाली आहे. खरीप हंगामाची.

Read More

Prakash Ambedkar : जनसुरक्षेच्या नावाखाली अघोषित आणीबाणीचा खेळ

महाराष्ट्रातील जनसुरक्षा कायद्याला वंचित बहुजन आघाडीने जोरदार विरोध केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या कायद्याविरोधात न्यायालयीन लढा सुरू करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील जनसुरक्षा कायद्याविरोधात आता वंचित बहुजन आघाडीने निर्णायक.

Read More

Uday Samant : वेदांता नंतरही महाराष्ट्राचा औद्योगिक वेग थांबला नाही

महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीत सलग तीन वर्ष देशात पहिले स्थान कायम ठेवले आहे. उद्योग क्षेत्रात नव्या करारांची विक्रमी भर घालून राज्याने औद्योगिक प्रगतीचे नवे पर्व सुरू केले आहे. राज्याच्या उद्योग विभागाचा.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!