महाराष्ट्र

Abhijit Wanjarri : गडचिरोलीच्या घाणीतून उठला विधानसभेत वंजारींचा वज्रनाद

गडचिरोलीच्या लाल मातीसाठी विधानसभेत आवाज घुमला. काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी खनिकर्म प्राधिकरणात लोकप्रतिनिधींचा हक्काचा समावेश आणि आदिवासींच्या हक्कांसाठी ठाम भूमिका मांडली. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात, जेव्हा बहुतेक नेते आपल्या भाषणांमध्ये.

Read More

Sulbha Khodke : अमरावतीत माफियाराज थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आवाहन

गेल्या काही महिन्यांपासून विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एमडीसह अमली पदार्थांच्या तस्करीत मोठी वाढ झाली आहे. जा मुद्दा आता थेट पावसाळी अधिवेशनात पोहोचला आहे. यावर अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी विशेष मागणी.

Read More

Sanjay Khodke : विधान परिषदेत झळकली अमरावती आरोग्यसेवेची दीपज्योत

अमरावती जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला तुलनात्मकदृष्ट्या कमी निधी मिळत असल्याचा मुद्दा आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात ठामपणे मांडला. राज्यात 30 जूनपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विविध.

Read More

Devendra Fadnavis : उमेदवारांनो सज्ज व्हा.. ‘मेगा भरती’चा बिगुल वाजलाय

पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लवकरच मेगा भरती होणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. राज्यात पावसाळी अधिवेशनाने वातावरण तापलेले असतानाच नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांसाठी एक मोठी आणि.

Read More

Harshwardhan Sapkal : हिंदीचे जहाल इंजेक्शन शाळांमध्ये टोचण्याचा कट

हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतरही विरोधकांची शासनावर जोरदार टीका टिप्पणी सुरूच आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा मराठी भाषा धोक्यात असल्याचे सांगत सरकारवर हल्ला चढविला. हिंदी सक्ती ही केवळ भाषेची.

Read More

Ashish Jaiswal : दोन दशकांची चूक दुरुस्त करायला उशीर झालाय

20 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उद्धव ठाकरेच्या नेतृत्वावर टीका केली. मुंबईच्या एनएससीआय डोममध्ये 5.

Read More

Chandrashekhar Bawankule : काँग्रेसचा अध:पात उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळेच

राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी काँग्रेसच्या पराभवासाठी ठाकरे यांची जबाबदारी ठरवत, त्यांच्या निष्क्रियतेवरही सवाल उपस्थित केला. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या.

Read More

Nana Patole : राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पावसाळी अधिवेशनात सरकारच्या आर्थिक नियोजन, कायदा-सुव्यवस्था, शेतकरी व दुग्धविकासातील गंभीर समस्या यावर टीका केली. राज्यात पावसाळी अधिवेशनाने सत्ताधाऱ्यांना घाम फोडला आहे. विरोधकांनी पहिल्याच आठवड्यात सरकारवर.

Read More

Lohit Matani : आता नागपूरच्या ट्रॅफिकला लावणार शिस्त

गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून नागपूरच्या वाहतुकीवर डीसीपी अर्चित चांडक यांनी यशस्वी नियंत्रण ठेवले होते. त्यांची अकोल्यात बदली झाल्यानंतर नागपुरातील वाहतूक नियंत्रणाचे पद रिक्त राहिले. त्यामुळे आता या पदावर नवीन.

Read More

Nana Patole : धान्य घोटाळ्याने पुन्हा पेटली विधान सभा

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील धान घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले आक्रमक झाले आहेत. सभागृहात त्यांनी दलाल आणि प्रशासनाच्या संगनमतावर थेट आरोप केले आहेत. राज्यात गेल्या दोन वर्षांपासून धान घोटाळा हा मुद्दा.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!