महाराष्ट्र

Akola : राज राजेश्वर मंदिर श्रेयवादाच्या धुळवडीत मदन भरगडांचा बॉम्ब 

राजराजेश्वर मंदिराच्या श्रेयवादाच्या रणांगणात आता मदन भरगड यांनीही उडी घेतली आहे. मात्र त्यांनी 50 कोटींच्या निधीला वाढवून सांगितल्याने जनतेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. अकोल्यात सध्या राजकारणाच्या रंगमंचावर एक भन्नाट.

Read More

Ritesh Tiwari : घोटाळ्याच्या ‘पाईपलाईन’मधून वाहतंय केवळ राजकीय नाटक

अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम आठ वर्षांनंतरही अर्धवट, नागरिकांचे दुःख मात्र पूर्ण. कामाच्या ढिसाळ अंमलबजावणीवरून काँग्रेसने भाजपवर राजकीय नौटंकीचा आरोप करत हल्लाबोल केला आहे. एकेकाळी घराघरांत शुद्ध पाणी पोहोचवणाऱ्या अमृत योजनेचा.

Read More

Yashomati Thakur : सरकारचा विकास कुणाच्या घरी पाणी भरतोय?

नागपूर पोलिस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने गृह विभागाला कडक आदेश दिला आहे. आर्थिक अडचणींमुळे पदभरतीस विलंब होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची मालिका काही नवीन नाही. दररोज कोणत्या.

Read More

Parinay Fuke : गोसेखुर्द प्रकल्पबाधित तरुणांना नोकरीचा मार्ग मोकळा

गोसेखुर्द प्रकल्पबाधित विद्यार्थ्यांच्या समांतर आरक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. समस्यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यातून मार्ग काढत लोकांच्या अपेक्षांना उंच भरारी देणारे.

Read More

Vijay Wadettiwar : शेतकरीच तुमचे मूल्य शून्यावर आणणार

सत्ताधारी पक्षातील एका नेत्याने शेतकऱ्यांवर वादग्रस्त विधान करून पुन्हा एकदा राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ज्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत त्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्याच्या राजकारणात.

Read More

Sunil Mendhe : लोकशाहीला बेड्या घालणारी इंदिरा गांधींची मानसिकता

25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करून लोकशाहीचे गळचेपी केली होती. या घटनेला आता 50 वर्षे पूर्ण झाली आहे. 25 जून 1975 हा दिवस.

Read More

Akola : राज राजेश्वर मंदिराच्या ‘ब’ वर्ग दर्जावर श्रेयवादाची झुंज

अकोल्यातील राज राजेश्वर संस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर या यशावर भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेय घेण्याचा तणाव वाढला आहे. राज्यात महापालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असताना अकोल्यात मात्र राजकीय.

Read More

Mumbai : अंदाज समितीचा शाही अंदाज

विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या बैठकीत चांदीच्या ताटात पंचपक्वान्नांची मेजवानी देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या शाही थाटामुळे सरकारी निधीचा गैरवापर झाल्याचे आरोप होत असून, जनतेत तीव्र नाराजी आहे. काटकसरीचा सल्ला.

Read More

Devendra Fadnavis : इंदिरा गांधींनी लोकशाहीला गाडले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधान हत्या दिवस निमित्त इंदिरा गांधी यांच्यावर तीव्र टीका केली. 50 वर्षांपूर्वी लोकशाहीला संपवण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी या कार्यक्रमात केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने.

Read More

Harshwardhan Sapkal : मतपेटीतून चोरीचा महायज्ञ अन् संविधानाची आहुती

इंदिरा गांधींच्या आणीबाणीवर टीका करणाऱ्या भाजपावर सपकाळांनी अघोषित आणीबाणीचा आरोप केला. मतचोरी, सेंगोलप्रकरणी आणि शाही मेजवानीवरूनही भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. एका बाजूला इंदिरा गांधींच्या आणीबाणीला ‘हुकूमशाही’ म्हणणारे, तर दुसऱ्या बाजूला.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!