महाराष्ट्र

Bhandara : माजी आमदार म्हणतात, पत्नीसाठी काहीपण

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. पूर्व विदर्भातील राजकारणही तापायला लागले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. पक्षांतर, रणनीती, बैठक.

Read More

Akola Politics : बंडाचा झेंडा फडकला, पक्षांचा गड ढासळला

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरु आहे. मात्र महायुतीतील मित्र पक्षांमध्ये अंतर्गत कलहाची चिन्हे स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या एकच चर्चा आहे. स्थानिक स्वराज्य.

Read More

Harshwardhan Sapkal : ईआयसीच्या इतिहासाची पुनरावृत्ती नव्या स्वरूपात

देशात पुन्हा एकदा राष्ट्रीयीकरणाची लाट उसळण्याची चिन्हे दिसत आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली हर्षवर्धन सपकाळ यांनी अदानी-अंबानींच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक बदलांच्या प्रवासात राष्ट्रीयीकरण.

Read More

Congress : फडणवीसांचा नथुराम पॅटर्न समाजात फूट पाडतोय

देशाच्या राजकारणात सध्या तालिबान परराष्ट्र मंत्र्यांची पत्रकार परिषद चर्चेचा विषय ठरत आहे. काँग्रेसने भाजपवर मोठे आरोप केले आहे. देशाच्या लोकशाहीच्या मुळाशी असलेल्या माहितीच्या अधिकाराला कमकुवत करून भारतीय जनता पक्ष (भाजप).

Read More

Mahayuti : राष्ट्रवादीच्या आमदाराने भाजपवर फोडला पाच कोटींचा बॉम्ब

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा वाद अद्यापही संपलेला दिसून येत नाही. आधी मतचोरी पासून सुरू झालेला वाद, आता महायुतीच्या मित्रपक्षांमध्येच गुंडाळला गेला आहे. त्यांच्याच मित्रपक्षातील नेते एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. गडचिरोलीच्या.

Read More

Gadchiroli Congress : दुबार नावे, मृत मतदार अन् गायब नागरिक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मत चोरीचा वाद संपलेला नसून सातत्याने वाढत चालला आहे. काँग्रेसने या प्रकरणावर सरकारवर जोरदार टीका करत गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात 2024 विधानसभा निवडणुकीचा धुमाकूळ संपला असला.

Read More

Sudhir Mungantiwar : हजारो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी आणि पूरग्रस्त मदत पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. आमदार सुधीर मुनगंटीवारांच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे मुल तालुकाही यामध्ये समाविष्ट झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आलेल्या अतिवृष्टी आणि.

Read More

Nana Patole : इंग्रज-निजामांनाही लाजवेल अशी महायुतीची सत्ता

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर लोकशाही गुदमरल्याचा जोरदार आरोप केला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रणभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी महायुती सरकारवर जोरदार तोफ.

Read More

Bacchu Kadu : दादांची खुर्ची गेल्याशिवाय राहणार नाही

प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारवर ठसठशीत टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा वादळी मुद्दा गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालत आहे. शेतकरी.

Read More

Congress : पदवीधर रणांगणात जिल्ह्यानिहाय समन्वयकांची टीम सज्ज

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळ सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीत बुडालं आहे. परंतु या रंगतदार वातावरणात विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीनेही जोरदार चुरस निर्माण केली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सध्या.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!