Nitin Gadkari : जमिनीवर गाडलेले हक्क उकरून काढणार
महामार्गाचे काम वेगात, पण शेतकऱ्यांचा न्यायही तितकाच महत्वाचा, अशी ठाम भूमिका घेत नितीन गडकरींनी निर्देश दिले आहेत. मुक्ताईनगर प्रकरणात शेतकऱ्यांसाठी गडकरींनी घेतली न्यायाची बाजू. इंदूर ते छत्रपती संभाजीनगर या महत्वाच्या.
