Amravati : पाईपच्या आत दडलेली फसवणुकीची गळती
दर्यापूर ते आसेगाव जलवाहिनी प्रकल्पात निकृष्ट काम आणि अपारदर्शक प्रक्रियेचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणामुळे ठेकेदार कंपनीवर काळ्या यादीची मागणी तसेच चौकशीची जोरदार मागणी होत आहे. दर्यापूर ते.
दर्यापूर ते आसेगाव जलवाहिनी प्रकल्पात निकृष्ट काम आणि अपारदर्शक प्रक्रियेचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणामुळे ठेकेदार कंपनीवर काळ्या यादीची मागणी तसेच चौकशीची जोरदार मागणी होत आहे. दर्यापूर ते.
सत्तेच्या छत्रछायेत चंद्रपूर जिल्ह्यात खनिजांची खुलेआम लूट सुरू असून प्रशासन केवळ पाहुण्याची भूमिका बजावत आहे. भाजप नेत्यांच्या सहभागामुळे खनिज चोरीचा हा काळोखा जाळाच आता उघडकीस येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात खनिज.
महाराष्ट्रातील ग्रामीण दारिद्र्य वाढत असून, NSSO 2022-23 वर्षाच्या आकडेवारीनुसार राज्य देशातील मागास तीन राज्यांच्या मागे चौथ्या क्रमांकावर आहे. ग्रामराज्याचा आदर्श मांडणाऱ्या महाराष्ट्रासाठी सध्या एक चिंतनाची वेळ आहे. ज्यावेळी देशातील ग्रामीण.
शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. गुरुकुंज मोझरीपासून बारामती ते नागपूरपर्यंत आंदोलनाची जोरदार तयारी सुरू आहे. शिक्षकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे हाल आणि शासनाचा.
केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मौन असल्याचे आरोप केले आहे. मुंबईतील काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पाकिस्तान विरोधातील धोरणांवर सरकारला थेट सवाल विचारले. पाकिस्तानशी क्रिकेटचा.
विकासाच्या बाबतीत नशीब फुटकं असलेल्या अकोल्याच्या वाट्याला महावितरणकडून काळोख भेट स्वरूपात दिला जात आहे. अकोल्यातील लोकप्रतिनिधींकडून कितीही आदळ आपट केल्याचा दिखावा केला जात असला तरी, महावितरणचे अधिकारी लोकप्रतिनिधींना ऐकेनासे झाले.
राज्यात अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून कुठलाही निर्णय होत नसल्याचे सांगत विजय वडेट्टीवार यांनी सरकारला घेरले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा.
महाराष्ट्राच्या सुपुत्राने देशाच्या सर्वोच्च न्यायासनावर झेप घेतली, पण त्याच्या स्वागताला शासनाच्या दुर्लक्षाची सावली उभी राहिली. सरन्यायाधीश भूषण गवईंचा झालेला अपमान आणि ‘फुले’ चित्रपटावरील थंड प्रतिसादावर नाना पटोले यांनी सरकारला चांगलेच.
पावसाळी अधिवेशनाच्या उंबरठ्यावर असतानाच विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक लागलेल्या आगीने खळबळ उडवली. स्कॅनिंग मशीनमधील शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली आहे. पावसाळी अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर.
न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आले. मात्र या ऐतिहासिक दौर्यात राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. भारताच्या न्यायव्यवस्थेच्या गौरवशाली इतिहासात.