महाराष्ट्र

Terrorist Killed : नागपूरला जखम देणारा पाकिस्तानात झाला राख 

सिंध प्रांतात लश्कर-ए-तैयबा संघटनेचा वरिष्ठ कमांडर आणि नागपूर RSS हल्ल्याचा मुख्य साजिशकर्ता रजाउल्ला निजामनी उर्फ अबू सैफुल्ला खालिद अज्ञात बंदूकधारकांनी ठार केला. हा हल्ला पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या अंतर्गत संघर्षाची चिन्हे.

Read More

Sanjay Khodke : युवा स्वाभिमान असल्यास युती शक्य नाही

माजी खासदार नवनीत राणांनी स्पष्टपणे सांगितले आहे की त्या अमरावती महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांनी थेट युवा स्वाभिमान पक्षावर निशाणा साधला आहे. राज्यात महापालिका आणि.

Read More

Anil Deshmukh : गवईंचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान

देशाचे 52 सरन्यायाधीश भूषण गवई महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना, राज्याचे प्रमुख अधिकारी सत्कार सोहळ्यास अनुपस्थित राहिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. भारताच्या न्यायव्यवस्थेत 14 मे एक नवा सोनेरी अध्याय लिहिला गेला..

Read More

Akola BJP : दोघांना फिटवण्यासाठी चौफेर फिल्डिंग

अकोला भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या अंतर्गत गृहयुद्ध सुरू आहे. महापालिका निवडणूक जवळ येत असताना हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये भाजपला यश मिळालं. परंतु विधानसभा.

Read More

Amravati : स्वच्छतेच्या नावाखाली नोटांचा फडशा 

जिल्हा परिषदेच्या स्वच्छतेसाठी दररोज हजारोंचा खर्च केला जात असताना, नियमित परिचरांची नियुक्ती न होणं ही आर्थिक नियोजनातील मोठी त्रुटी ठरत आहे. उत्पन्न नसलेल्या संस्थेने खर्चाचा असा भव्य डोंगर उभारणं, आता.

Read More

Vijay Wadettiwar : देशद्रोह्यांना फासावर लटवण्याची गरज

पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशद्रोह्यांना कोणत्याही धर्म किंवा पक्षापेक्षा वर मानून थेट सार्वजनिक फाशी.

Read More

Local Body Elections : अमरावती जिल्हा परिषदेत मतदारसंघ वाढणार

अमरावती जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदारसंघांची फेररचना करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामविकास विभागाने पंचायत समितीनिहाय लोकसंख्येची माहिती मागवून तयारीला वेग दिला आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघांची.

Read More

Akash Fundkar : शेतकऱ्यांचा आवाज पोहोचला सरकारपर्यंत

खतं आणि बियाण्यांची जबरदस्तीची विक्री थांबवण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली. राज्यातील खरीप हंगाम जवळ आल्याने.

Read More

Yavatmal : शेतकऱ्यांच्या खिशात सरकारचे सोलर गिफ्ट

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय. वीज जोडणीसाठी भरलेली आगाऊ रक्कम शासन आता थेट खात्यात परत देणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या आर्थिक हितासाठी शासनाने.

Read More

Washim : शेतमाल गेला वाहून, मग फोन आला थेट दिल्लीहून 

मानोरा बाजार समितीत पावसाने थैमान घालताच शेतकऱ्यांचा मेहनतीचा माल पाण्यात वाहून गेला. या संकटाने हतबल झालेल्या शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्यांचा फोन येताच दिलासा मिळाला. पावसाळ्याची चाहूल लागतानाच वाशीम जिल्ह्यात गुरुवारी.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!