महाराष्ट्र

Indian Army : ठाकरेंचाही बदलला सूर, आफ्टर ऑपरेशन सिंदूर 

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात उसळलेल्या संतापाला उत्तर देत भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. या निर्णायक कारवाईनंतर उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांनीही सैन्याच्या धाडसाला सलाम.

Read More

Yashomati Thakur : दहशतवादावर भारताचं सिंदूरी प्रतिशोध

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय हवाई दलाने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. सध्या या कारवाईचे सर्वपक्षीय स्वागत होत आहे. जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या निर्घृण.

Read More

Operation Sindoor : एअर स्ट्राईक करत सगळ्यांची तोंडं केली बंद

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. आकाशातून मिळालेल्या हे उत्तर पाकिस्तानला थरकाप सोडणारा आहे. पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात खळबळ माजली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी.

Read More

Bacchu kadu : सरकार तीन माकडांची, धुरा सांभाळताय राज्याची

महायुती सरकारवर बच्चू कडू यांनी आपल्या खास शैलीत जोरदार फटकेबाजी केली आहे. शेतकरी कर्जमाफीपासून अर्थसंकल्पातील अन्यायापर्यंत, त्यांनी सरकारची अवस्था थेट ‘तीन माकडं’ अशी उघडपणे टीका केली. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष.

Read More

Anil Deshmukh : सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारशाहीचा झाला अंत

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिल्यानंतर शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. साहेबानं मेहरबान, कदरदान, महाराष्ट्रात पुन्हा उभारणार राजकीय.

Read More

Parinay Fuke : आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे स्वप्न साकार

गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि निवासाच्या मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश. राजकारण हे अनेकदा सत्ताकारण, पद आणि प्रसिद्धीसाठी केले.

Read More

Vijay Wadettiwar : सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा गैरवापर

विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर सामाजिक न्याय विभागाचा निधी वळविल्याचा आरोप करत ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महायुती सरकारवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केला आहे..

Read More

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्र्यांच्या पुढाकाराने अकोल्याच्या विकासरथाला लागली चाल

कधी मागासलेपणाचं प्रतीक मानला गेलेला अकोल्याचा ग्रामीण भाग, आज विकासाच्या नव्या युगात प्रवेश करत आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या जाळ्यामुळे आशेचा किरण आणि आर्थिक प्रगतीची नवी दारे खुली होत आहेत. नितीन गडकरी.

Read More

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या घोषणेनं वाढली राजकीय उत्सुकता 

सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला पुढील चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या एकजुटीची घोषणा करत काही ठिकाणी ट्विस्ट निर्माण होऊ.

Read More

Supreme Court : महापालिका निवडणुकीला हिरवा कंदील

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुकीवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा आदेश दिलेला आहे. सोबतच ओबीसी आरक्षणावरही महत्वपूर्ण टिपणी केली आहे.  महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील लांबणीवर असलेला वाद आता समोर.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!