महाराष्ट्र

Parinay Fuke : गोंदियाच्या विकासात नव्या प्रकाशाची भर

गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच तत्पर राहणारे भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. गोंदिया जिल्ह्यात लवकरच वीज उपकेंद्राचे नवीनीकरण होणार आहे. पूर्व विदर्भात विकासाचे वादळ.

Read More

Nagpur : विदर्भाचे प्रशासन नावानेच नाही, कामगिरीनेही टॉप क्लास

नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रशासनाच्या मैदानात आपली छाप सोडत राज्यभरात दुसरा क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मिळालेला हा पुरस्कार विदर्भाच्या यशस्वी कार्यसंस्कृतीचा ठसठशीत पुरावा आहे. प्रशासनातील पारदर्शकता, शिस्त.

Read More

Operation Sindoor : शिवसेनेच्या जयघोषांनी झळकलं अकोल्यात देशभक्तीचं रूप 

पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत POK वर जोरदार एअर स्ट्राईक करत चोख प्रत्युत्तर दिलं. या शौर्यपूर्ण कारवाईच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून जल्लोषात.

Read More

Operation Sindoor : मोदी सरकारच्या निर्णयाला अकोल्यात भाजपचा पाठिंबा

भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर जोरदार एअर स्ट्राईक करून शंभरहून अधिक अतिरेक्यांचा खात्मा केला. या कारवाईला अकोल्याचे भाजप नेत्यांनी मोदी सरकारच्या या निर्णायक पावलाचं स्वागत केलं. दोन.

Read More

Indian Army : ठाकरेंचाही बदलला सूर, आफ्टर ऑपरेशन सिंदूर 

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात उसळलेल्या संतापाला उत्तर देत भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. या निर्णायक कारवाईनंतर उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांनीही सैन्याच्या धाडसाला सलाम.

Read More

Yashomati Thakur : दहशतवादावर भारताचं सिंदूरी प्रतिशोध

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय हवाई दलाने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. सध्या या कारवाईचे सर्वपक्षीय स्वागत होत आहे. जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या निर्घृण.

Read More

Operation Sindoor : एअर स्ट्राईक करत सगळ्यांची तोंडं केली बंद

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. आकाशातून मिळालेल्या हे उत्तर पाकिस्तानला थरकाप सोडणारा आहे. पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात खळबळ माजली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी.

Read More

Bacchu kadu : सरकार तीन माकडांची, धुरा सांभाळताय राज्याची

महायुती सरकारवर बच्चू कडू यांनी आपल्या खास शैलीत जोरदार फटकेबाजी केली आहे. शेतकरी कर्जमाफीपासून अर्थसंकल्पातील अन्यायापर्यंत, त्यांनी सरकारची अवस्था थेट ‘तीन माकडं’ अशी उघडपणे टीका केली. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष.

Read More

Anil Deshmukh : सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारशाहीचा झाला अंत

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिल्यानंतर शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. साहेबानं मेहरबान, कदरदान, महाराष्ट्रात पुन्हा उभारणार राजकीय.

Read More

Parinay Fuke : आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे स्वप्न साकार

गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि निवासाच्या मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश. राजकारण हे अनेकदा सत्ताकारण, पद आणि प्रसिद्धीसाठी केले.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!