महाराष्ट्र

Parinay Fuke : जातनिहाय जनगणना ही आमच्या वर्षानुवर्षांच्या लढ्याचं फलित

जातनिहाय जनगणना मंजूर झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. यावर आता भाजपचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी सांगितले की, जातनिहाय जनगणना हा पक्षाच्या वर्षानुवर्षांच्या सामाजिक न्यायासाठीच्या.

Read More

Balasaheb Thorat : खड्डेगिरीला नंबर दोन, फसवणुकीला नंबर एक

नव्या महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा अहवाल जाहीर झाला असून त्यावर आता राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या अहवालावर टीका करत सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. विधानसभा.

Read More

Uday Samant : मराठीच्या अभिजाततेला डिजिटल साज

अभिजात मराठी या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा झाली आहे. मराठी भाषेला नवसंजीवनी मिळाली आहे. उदय सामंत यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात झाली असून भाषेच्या जपणुकीसाठी हे एक महत्त्वाचं पाऊल ठरलं.

Read More

Ajit Pawar : मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न अजूनही धूसर 

राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या अजित पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची उघडपणे इच्छा व्यक्त करत राजकीय चर्चांना नवा रंग दिला आहे. सहावेळा उपमुख्यमंत्री होऊनही सर्वोच्च पद हुलकावणी देत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली..

Read More

Crime Control : नागपूर पोलिसांकडून गुन्हेगारीला कडक वज्राघात 

 नागपूर पोलिस परिमंडळ 4 ने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये तब्बल 173 प्रकरणांची घट घडवून आणत पोलिसांनी शहरवासीयांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास दृढ केला आहे. शहरातील गुन्हेगारीवर.

Read More

Bacchu Kadu : शेतकऱ्यांचा कर्जमाफीची ट्रेन डीसीएम ते सीएम निवासापर्यंत 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं असतांना प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती सरकारच्या सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा.

Read More

Prakash Ambedkar : मी मोदी असतो, तर युद्ध पुतीनसारखं चालवलं असतं  

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, भारतीय लष्कर पाकिस्तानविरोधात कारवाईस सज्ज आहे. केंद्र सरकारने आता निर्णय घ्यावा. पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून संताप व्यक्त होत.

Read More

Devendra Fadnavis : एज्यु-सिटी पासून फिल्म सिटी पर्यंत महाराष्ट्र होणार अव्वल

भारत आता शिक्षणाच्या नव्या युगात प्रवेश करत आहे. जागतिक दर्जाची विद्यापीठे आता देशातच उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रातील मुंबईत उभारण्यात येणारी एज्यु-सिटी आणि परदेशी विद्यापीठांशी झालेले सामंजस्य महाराष्ट्राला ग्लोबल एज्युकेशन हब.

Read More

Vinod Agrawal : बनावट खत विक्रेत्यांना उघडं पाडा

आमदार विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली खरीपपूर्व नियोजन आढावा बैठक गोंदियात पार पडली. शेतकऱ्यांना योग्य योजना आणि खात्रीशीर बियाणे-खते मिळावीत यासाठी विविध निर्देश दिले गेले. गोंदिया तालुक्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या.

Read More

Sunil Mendhe : जातनिहाय जनगणना समाजातील परिवर्तन घडवणारी ठरेल  

सामाजिक समतेच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकत केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या असून, भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी याचे स्वागत केले आहे..

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!