Chandrapur : पहलगाम हल्ल्यानंतर चांदा आयुध निर्माणीमध्ये युद्धसज्जता
पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानच्या संबंधात तणाव निर्माण झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा आयुध निर्माणी वॉर मोडवर गेली असून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या तात्काळ रद्द करण्यात आल्या आहेत. काश्मीरमधील पहलगाम येथे.
