महाराष्ट्र

Amaravati : रेल्वे प्रवासाची भेळ संपली, आता फ्लाईट स्नॅक्स संस्कृती सुरू

 एकतीस मार्चपासून अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू होत आहे. मुंबई-अमरावती-मुंबई मार्गावर विमान उड्डाण करणार आहे. यामुळे अमरावतीकरांचा प्रवास सोपा आणि जलद होईल. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर एकतीस मार्चपासून अमरावती विमानतळावरून.

Read More

Congress : फडणवीसांच्या शैलीत सपकाळांचा जोरदार हल्लाबोल 

रवींद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस.

Read More

Mahayuti : सरकारी खुर्च्या म्युझिकल चेअर्स खेळतायत

महायुती सरकारच्या मनमानी बदल्यांमुळे प्रशासनात गोंधळ उडाला आहे. निष्पक्ष अधिकाऱ्यांना राजकीय स्वार्थाचा बळी बनवले जात आहे. विकास मीना यांच्या अचानक झालेल्या बदल्येमुळे सरकारच्या निर्णयांवर संशयाची छाया पडली आहे. महायुती सरकारच्या.

Read More

Parinay Fuke : महायुती सरकारचं बजेट म्हणजे बूस्टर डोस

महायुती सरकारच्या अर्थसंकल्पात विदर्भाच्या प्रगतीसाठी मोठ्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. आमदार डॉ. परिणय फुके यांनी या निर्णयाचं स्वागत करत नागपूर आणि परिसरातील औद्योगिक, शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांमध्ये मोठी वाढ होणार.

Read More

Devendra Fadnavis : सात अर्थसंकल्प तरीही शून्य प्रकल्प

देवेंद्र फडणवीसांनी संत्रा प्रक्रिया प्रकल्पांचे गाजावाजात आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात जमिनीवर शून्य काम. सात अर्थसंकल्पांमध्ये घोषणा करूनही वरुड-मोर्शीतील संत्रा शेतकरी आजही सरकारच्या फसव्या वचनांमुळे अडचणीत. विदर्भातील वरुड-मोर्शी पट्टा म्हणजे राज्याच्या.

Read More

Randhir Sawarkar : अकोल्याच्या आमदारांनी गाजवले विधान सभेचे रण

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार रणधीर सावरकर यांनी शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधांसाठी ठोस मुद्दे मांडले. “एक राज्य, एक गणवेश” योजनेतील त्रुटींवर त्यांनी शासनाचे लक्ष वेधले आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी.

Read More

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्राच्या विकासाची गॅरंटी

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत, यंदाचा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरेल असे मत व्यक्त केले. राज्याच्या आर्थिक राजधानीत 10 मार्च रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पाकडे.

Read More

Anil Deshmukh : लोकांना खोट्या आश्वासनांची सुवर्णतोंडी मिठाई 

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारवर जनतेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच विषय चर्चेत आहे. राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प..

Read More

Congress : अर्थसंकल्प झाले सादर अन् विरोधकांनी टाकली टीकेची चादर 

महाराष्ट्राचा 10 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर झाला. सत्ताधाऱ्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. तर विरोधकांनी अर्थसंकल्पावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. हा अर्थसंकल्प दिशाहीन, ध्येयहीन आणि धोरणविहीन आहे. शेतकरी, महिला आणि.

Read More

Maharashtra Budget Session : क्या हुआ तेरा वादा? शेतकऱ्यांचा संताप अन् आंदोलनाचा इरादा

यंदाच्या महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्यात आली नाही, त्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर आहे.  ‘हाय रे सरकार, काय चाललंय हे?’ असं म्हणत महाराष्ट्राचा बळीराजा डोक्याला हात लावून बसलाय..

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!