Maharashtra Budget Session : क्या हुआ तेरा वादा? शेतकऱ्यांचा संताप अन् आंदोलनाचा इरादा
यंदाच्या महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्यात आली नाही, त्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर आहे. ‘हाय रे सरकार, काय चाललंय हे?’ असं म्हणत महाराष्ट्राचा बळीराजा डोक्याला हात लावून बसलाय..
