Prakash Ambedkar : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा
महाराष्ट्रातील शेतकरी अनपेक्षित अतिवृष्टीमुळे भयंकर नुकसानीला सामोरे जात आहेत. ज्यामुळे त्यांचे पिक आणि उपजीविका मोठ्या संकटात आले आहेत. अशा काळात प्रकाश आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी तातडीची मदत आणि आधार देण्याची सरकारकडे.
