महाराष्ट्र

सैफ अली खानवर हल्ल्यानंतर Politics पेटलं

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला आहे. चाकुनं हल्ला झाल्यामुळं त्याचा दुखापत झालं आहे. यावरून आता राजकारण सुरू झालं आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी रात्री अडीच.

Read More

Suresh Dhas म्हणाले, कराडमुळे धनंजय मुंडे बिघडले 

मस्साजोग येथील सरपंचाच्या खुनाचे प्रकरण अजुनही तापलेलेच. याघटनेबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनी काही खुलासे केले आहेत.  वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे गेल्या 5 वर्षात बिघडले आहेत. वाल्मीक कराड आणि धनंजय.

Read More

महायुती सरकारचं हे असं कसं Good Governance

महाराष्ट्रात सध्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे. यावरून महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येत आहे. याबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टीका केली आहे. राज्यातील गुन्हेगारी रोखण्यास गृहविभाग अपयशी.

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसचे Ajit Pawar यांच्या निवासस्थानी खलबतं

विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरीच उलथापालथ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेत्यांची बैठक घेतली. राज्यातील महायुती सरकारमध्ये अंतर्गत कलह सुरू होताना दिसत आहे. अजित.

Read More

आनंदवनच्या संस्थेला Ajit Pawr यांनी दिला भक्कम निधी

चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन येथे कुष्णरुग्णांवर उपचार केले जातात. महारोगी सेवा समितीला हे कार्य करण्यासाठी भरीव निधी देण्यात आला आहे. महारोगी सेवा समिती संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी भरीव निधी देण्यात.

Read More

गैरप्रकाराचा आरोप असलेल्या Puja Khedkar हिला दिलासा

संघ लोकसेवा आयोगानं बडतर्फ केलेल्या पूजा खेडकर हिला सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. पुढील आदेशांपर्यंत पुजाविरोधात सक्तीची कारवाई होणार नाही. वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला परीक्षेत गैरप्रकार केल्याच्या.

Read More

कुणाला मिळणार महाराष्ट्र Congress प्रदेशाध्यक्ष पद ?

विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसने राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष पद नेमके कोणाकडे जाणार, यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झालं आहे.  राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली आणि निकालाने.

Read More

बच्चा बच्चा गाणार Sudhir Mungantiwar यांनी दिलेलं राज्यगीत

राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानंतर महायुती सरकारनं आणखी एक महत्वाचा निर्णय शाळांबाबत घेतला आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गर्जा महाराष्ट्र माझा..

Read More

मराठीच्या निर्णयानंतर Dada Bhuse यांचं मोठं पाऊल

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानंतर आता शालेय शिक्षणाबाबत शासनाने आणखी काही निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या.

Read More

राज्य सरकारवर Nana Patole यांचा पुन्हा हल्लाबोल 

राज्यात परभणी आणि बीड जिल्ह्यातील घटनांवरून विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत. सत्ताधाऱ्यांवर आरोपांचे बाण विरोधक सोडत आहेत. राज्य सरकारवर टीका करीत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर आरोप केले.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!