महाराष्ट्र

Ravikant Tupkar : शेतकऱ्यांनो मंत्र्यांच्या गाड्या थांबवा अन् जाब विचारा

अहिल्यानगर येथील नवीन दहिफळ गावातील विद्यार्थ्यांनी पावसाळ्यातील खराब रस्त्यामुळे संतापून सरपंचाच्या गाडीवर चिखल फेकून रोष व्यक्त केला. राज्यातील प्रत्येक मुलाला शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होणे हा राज्य सरकारचा मुख्य उद्देश असला.

Read More

Bacchu Kadu : गृहमंत्र्यांच्या पोलिसांना निलंबनाचा फटका पुरेसा नाही

जालन्यात स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री पंकजा मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यावर पोलिसाने लाथ मारली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 15 ऑगस्ट 2025 रोजी संपूर्ण देशभर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत.

Read More

Maharashtra : पंधराशे रुपयांची माया, निवडणुकीत महायुतीची जयमाला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या विजयामागे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा हात असल्याचे खुद्द महसूल मंत्र्यांनी मान्य केले. महाराष्ट्रात महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेचा विषय ठरते. ही योजना.

Read More

Akola : पाणी साचलेल्या खड्ड्यांमध्ये अडकले अकोलेकर

अकोला जिल्ह्यातील दुर्गवाडा बसस्थानक ते मुख्य चौक रस्ता खड्डेमय आणि पाण्याने साचलेला असल्यामुळे नागरिक, शाळकरी मुले आणि वाहनस्वार मोठ्या त्रासात आहेत. भारताची प्रगती जगभर दिसते, पण महाराष्ट्राच्या विदर्भातील काही भाग.

Read More

Congress : अरेच्चा! पक्षाच्या व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये आता केवळ ॲडमिनच उरलाय

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, काँग्रेसला सातत्याने पक्ष गळतीचे धक्के बसत आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या जणू काही नवा सिनेमाच रिलीज झालाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल.

Read More

Maharashtra : यंदाच्या महापालिकेची माखनमय हंडी फोडणार कोण?

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत परिवर्तन अटळ असल्याचा ठोक संदेश देत उद्धव ठाकरेंना टोला लगावला. महाराष्ट्राच्या मातीत सध्या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह बहरलाय. त्यासोबतच राजकारणाचा रंगरंगोटीही रंगताना.

Read More

Amravati : पहलगाम हल्ल्यानंतर उफाळले बांगलादेशी स्थलांतरितांचे वारे

अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित सक्रिय असल्याचा आरोप भाजप संसद अनिल बोंडे यांनी केला आहे. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला..

Read More

NCP : काका पुतण्याची जुगलबंदी रंगली, राजकीय मंचावर धमाल मचली

इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या उद्घाटन सोहळ्यात अजित पवार आणि रोहित पवार यांची रंगतदार शाब्दिक जुगलबंदी रंगली. महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि उपमुख्यमंत्री.

Read More

Buldhana : न्यायाची वाट हुकली, शेतकऱ्याने थेट जलसमाधी घेतली

बुलढाण्यात जिगाव प्रकल्पासाठी मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्याने स्वातंत्र्य दिनी पूर्णा नदीपात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतली. ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे..

Read More

Vijay Wadettiwar : स्वातंत्र्य दिनी जालन्यात पोलिसांची माजोरडी मॅजिक

जालन्यात 15 ऑगस्टला पालकमंत्री पंकजा मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकाला पोलिस उपाध्यक्षाने फिल्मी स्टाईलने मागून लाथ मारली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 15 ऑगस्ट 2025 रोजी संपूर्ण देशभर स्वातंत्र्य.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!