Ajit Pawar : वजाबाकीचे राजकारण महाराष्ट्राला अपायकारक
अजित पवारांनी सांगलीतील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात स्पष्ट केले की, पक्ष वाढीसाठी बेरीजचे राजकारण करा, वजाबाकी टाळा. महाराष्ट्राचे राजकारण हे लोकांसाठी काही नवीन राहिलेले नाही. पण तरीसुद्धा प्रत्येक वेळी घडामोडींचा रंग.
