महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : स्वातंत्र्य दिनी जालन्यात पोलिसांची माजोरडी मॅजिक

जालन्यात 15 ऑगस्टला पालकमंत्री पंकजा मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकाला पोलिस उपाध्यक्षाने फिल्मी स्टाईलने मागून लाथ मारली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 15 ऑगस्ट 2025 रोजी संपूर्ण देशभर स्वातंत्र्य.

Read More

Parinay Fuke : स्वातंत्र्य दिनी नशेच्या सावटावर आमदारांचा प्रहार

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भंडारा जिल्ह्यात जागर नशामुक्ती अभियान राबवून तरुणांना आणि समाजाला नशेचे दुष्परिणाम समजावले गेले. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांच्या तस्करीचा प्रश्न जोरदार चर्चेत आहे. विशेषतः विदर्भातील.

Read More

Independence Day : मोदींच्या इतिहास विकृती भाषणावर सपकाळांची टोलेबाजी

पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून संघाचे कौतुक केले. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खोटेपणा आणि ऐतिहासिक विसंगतीची टीका केली. स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवात देशभर आनंदाचे वातावरण असले तरी राजकारणाच्या रंगमंचावर रंग.

Read More

Randhir Sawarkar : ढगफुटीच्या संकटात शेतकऱ्यांना धैर्याचा हात

अकोट तालुक्यातील ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार रणधीर सावरकर यांनी त्वरित हस्तक्षेप करून प्रशासनाला पंचनाम्याचे निर्देश दिले. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सध्या पावसाचे संकट मोठे ठरले.

Read More

Parinay Fuke : स्वातंत्र्य दिनी नशेच्या सावटावर आमदाराचा प्रहार

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भंडारा जिल्ह्यात जागर नशामुक्ती अभियान राबवून तरुणांना आणि समाजाला नशेचे दुष्परिणाम समजावले गेले. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांच्या तस्करीचा प्रश्न जोरदार चर्चेत आहे. विशेषतः विदर्भातील.

Read More

Akola Congress : ‘मत चोर, कुर्सी सोड’चा नारा पश्चिम विदर्भातही गाजला

काँग्रेसने महाराष्ट्रातील 2024 विधानसभा निवडणुकीत मत चोरीच्या आरोपांवर प्रतिक्रिया देत अकोल्यात मत चोर, कुर्सी सोड या घोषणेसह मेणबत्ती मार्च काढला. महाराष्ट्राच्या राजकारणात 2024 विधानसभा निवडणुकीनंतरही मत चोरीचा वाद उकळत आहे..

Read More

Devendra Fadnavis : भारताच्या सामर्थ्याची खरी झळक महाराष्ट्रातून

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ऑपरेशन सिंदूर मधून भारताने आपली सामर्थ्य दाखवली आहे. महाराष्ट्रातील आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. 2025 हे वर्ष भारताच्या राजकारणासाठी निर्णायक ठरले.

Read More

Prakash Ambedkar : स्वातंत्र्य दिनाची धमाल, पण कटू वास्तव अद्याप डोक्यावर

प्रकाश आंबेडकरांनी 79 स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देत देशातील दलित कामगारांचे अन्याय, महिला अत्याचार, भारत-अमेरिका संबंधातील तणाव आणि अल्पसंख्याकांवरील हल्ले याकडे लक्ष वेधले. देशभरात 79  स्वातंत्र्य दिन निमित्त तिरंग्याच्या तीन रंगांनी.

Read More

Atul Londhe : सत्याची बाजू मांडली अन् जिवे मारण्याची छाया पसरली

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मत चोरीचा वाद जोर धरलेला आहे. अशा तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या एका प्रवक्त्याला थेट जीवनावर घालवण्याची धमकी मिळाल्याची घटना समोर आली आहे. संपूर्ण देशात 15 ऑगस्ट.

Read More

Gadchiroli : राष्ट्रपतींच्या शौर्य पदकाने पोलिस दलाचा अभिमान उंचावला

गडचिरोली पोलीस दलातील सात अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेसाठी राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने स्वातंत्र्य मिळवले आणि.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!