Chandrapur : वडेट्टीवारांनी खेचले गोसेखुर्दचे पाणी वैनगंगेत
चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात आले. वैनगंगा नदी, जी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना जीवनदान देणारी पिण्याच्या पाण्याची प्रमुख स्रोत आहे,
