BJP : गडकरी-फडणवीसांचा दानशूर हात
नागपूरच्या महाल परिसरात भारतीय जनता पक्षाचे भव्य आधुनिक कार्यालय उभारण्याचा संकल्प साकार होऊ लागला आहे. गडकरी आणि फडणवीस यांच्या योगदानामुळे या प्रकल्पाला बळकटी मिळाली आहे. संघटनात्मक विस्ताराला गती देणाऱ्या या
नागपूरच्या महाल परिसरात भारतीय जनता पक्षाचे भव्य आधुनिक कार्यालय उभारण्याचा संकल्प साकार होऊ लागला आहे. गडकरी आणि फडणवीस यांच्या योगदानामुळे या प्रकल्पाला बळकटी मिळाली आहे. संघटनात्मक विस्ताराला गती देणाऱ्या या
भारतीय जनता पक्षाने सहा एप्रिल रोजी आपला 46 स्थापना दिवस उत्साहात साजरा केला. या निमित्ताने नागपुरात भाजप कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले संघाच्या भूमीत भाजपचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याने शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शेतकरीविरोधी मानसिकतेचा आरोप करत काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी
बंजारा संस्कृतीचा भव्य वारसा आता इतिहासात नव्हे तर वास्तवात अनुभवता येणार. पोहरादेवीतील नंगारा संग्रहालयाचे दरवाजे अखेर सर्वांसाठी खुले झाले आहेत. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी हे बंजारा समाजाचे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र
राज्याच्या महायुती सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी ठोस कामगिरी करून वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे आदिवासी विभागात सकारात्मक बदल घडत आहेत. राज्याच्या महायुती सरकारमध्ये आदिवासी विकास
विजय वडेट्टीवार यांनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यानंतरही सरकारने कोणतीही ठोस मदत न दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातले आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात आता गुन्हा घडताच घटनास्थळीच एफआयआर नोंदवला जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑन द स्पॉट एफआयआर’ मोहीम राबवण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांवर त्वरित
गडचिरोलीत नागरिकांसाठी पाणीटंचाईचा प्रश्न एक मोठे आवाहन बनले आहे. विजय वडेट्टीवार यांनी वैनगंगा नदीच्या पात्रात उतरून आंदोलन केले. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी हा मोठा प्रश्न बनला आहे. गोसेखुर्द धरणातील पाणी
राज्याच्या स्वच्छतेमागील हातांना न्याय मिळवून देण्यासाठी आता संघर्षाच्या रणांगणात उतरले आहेत शेरसिंग ऊर्फ सतीश डागोर. कंत्राटी शोषणाच्या विरोधात त्यांनी आवाज उठवत सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांचा निर्णायक एल्गार पुकारला आहे. राज्य शासनाच्या
प्रदेशाध्यक्षपद मिळवल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका करण्याचा सपाटा लावला आहे. त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. वीज बिलात 10 टक्के कपात करणार, असा