देश

Political War : जनगणनेचा निर्णय परखड, पण ‘श्रेय’वादाचा कागद जड 

जातनिहाय जनगणनेचा निर्णय एक ऐतिहासिक टप्पा आहे. पण त्याच्यामागे असलेल्या राजकीय श्रेय वादाचे खेळात सगळेच आपले हिस्सा घेत आहेत. विरोधकांकडून सुरू असलेली श्रेयावादाची लढाई आता महत्त्वाच्या वळणावर पोहोचली आहे.  देशभरात.

Read More

Nitin Gadkari : जात वादावर लाथ, पण मोदी सरकारच्या जनगणनेचा शंखनाद

नुकत्याच मंजूर झालेल्या जातीय जनगणनेच्या निर्णयावरून राजकारण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जुन्या वक्तव्यावर मिश्किल टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी.

Read More

Parinay Fuke : जनगणनेतून होणार सबका साथ, सबका विकास

मोदी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाने सामाजिक न्यायाच्या दिशेने नवे पर्व सुरू झाले आहे. या निर्णयाचे भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी जल्लोषात स्वागत करत, याला.

Read More

Central Government : जातीनिहाय जनगणनेला केंद्राची मंजुरी 

केंद्र सरकारने आगामी राष्ट्रीय जनगणनेत जातीनिहाय माहिती संकलन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशाच्या सामाजिक आणि राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडू शकतात. भारतीय राजकारणात मोठा टप्पा गाठताना देशातील.

Read More

Prakash Ambedkar : पंतप्रधानांना लष्करी परवानगी द्यायचा अधिकार नाही

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्याला दिलेल्या फ्री हॅण्डवर प्रकाश आंबेडकरांनी जोरदार टीका केली आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या माओवादी हल्ल्याने देश.

Read More

Chief Justice of India : द्रौपदी मुर्मूंच्या सहीने गवई सरन्यायाधीश

न्यायमूर्ती भुषण गवई हे आता भारताचे 52 वे सरन्यायाधीश होणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ते 14 मे रोजी शपथ घेणार आहेत. न्यायक्षेत्रात अनुभव, सजगता आणि संविधान निष्ठेचे प्रतीक.

Read More

Mohan Bhagwat : पहलगाम हल्ल्यानंतर संघ प्रमुख पंतप्रधानांच्या दारात

पहलगाम इथे झालेल्या माओवाद हल्ल्यानंतर दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीनंतर आरएसएस प्रमुख मोहन भागवत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी पोहोचले. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या माओवादी हल्ल्याने देशभरात संतापाची.

Read More

Atul Londhe : भाजप पाकिस्तानचे संबंध खूप जुने आहेत

पहलगाम इथे झालेल्या माओवादी हल्ल्यानंतर सरकारकडून कठोर पाऊल उचलण्यात आले. मात्र काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी भाजप आणि पाकिस्तानवर आरोप करत जुने संबंध असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरच्या.

Read More

Pahalgam Attack : पीओके पंतप्रधानांचे भडक विधान, भारताला थेट धमकी

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने भारत-पाकिस्तानमधील तणावाला नवीन ठिणगी पेटवली आहे. या घटनेनंतर पाकिस्तानकडून भारतविरोधी वादग्रस्त विधाने आणि टोकाची पावले उचलली जात आहेत. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी.

Read More

Pahalgam Attack : आतंकवादी सईदचा धमकीचा व्हिडीओ व्हायरल

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात निर्णायक पावलं उचलत सिंधू पाणी करार रद्द केला आहे. या पार्श्वभूमीवर हाफिज सईदचा धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तणाव अधिक गडद झाला.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!