देश

Harshwardhan Sapkal : दोन दिवस उलटले पण भाजपकडून अजूनही माफी नाही

विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून देशभरात टीकेची झोड उठली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर.

Read More

Prakash Ambedkar : युद्धविरामामुळे भारताला प्रचंड नुकसान

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भारत-पाकिस्तान तणावावर टीका करत युद्धविरामामुळे भारताला मोठे नुकसान झाले असल्याचा आरोप केला. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावग्रस्त वातावरण अधिकच तापले.

Read More

Harshwardhan Sapkal : न्याय मागितला होता, केंद्र सरकारने नाईलाज मानला

केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणनेला मंजुरी दिली. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारच्या या या निर्णयाला नाईलाज असल्याचे म्हटले आहे. देशात ‘ज्यांची जेवढी लोकसंख्या, त्यांना तेवढा हक्क,’ या तत्वावर.

Read More

Nana Patole : भाजपला देशप्रेम असेल, तर विजय शाहांचा राजीनामा घ्या

भारत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या लढ्याच्या पार्श्ववभूमीवर भाजप नेते विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा काँग्रेसने निषेध केला आहे. भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात वातावरण तापले असतानाच, भाजप.

Read More

Bhushan Gavai : न्यायाचे नवीन शिल्पकार सरन्यायाधीशपदी विराजमान

अमरावतीचे जिल्ह्याचे भूषण गवई यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्यायाच्या सर्वोच्च आसनावर 14 मे रोजी महाराष्ट्राच्या अमरावतीचे सुपुत्र, भूषण रामकृष्ण गवई विराजमान झाले आहेत. भारताचे 52 सरन्यायाधीश म्हणून त्यांनी.

Read More

Narendra Modi : आता चर्चा केवळ PoK वरच

भारताच्या संयमाचा अंत झाला आहे. आता प्रतिउत्तर फक्त शब्दांत नाही, तर रणांगणात दिसेल. पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ठणकावून सांगितलं, PoK वगळता कोणतीही चर्चा आता भारताला मान्य नाही. ऑपरेशन सिंदूर अजून पूर्ण.

Read More

Prakash Ambedkar : गोळीबारात मृत्यू झालेल्यांना शहीद घोषित करा

प्रकाश आंबेडकर यांनी पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांसाठी प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारकडे महत्वाची मागणी केली आहे. भारत-पाकिस्तान संघर्षाच्या घनघोर पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने 8 मे रोजी (गुरुवार) रात्री भारताच्या सैन्य तळांवर.

Read More

Nagpur : लष्कराविरोधात पोस्ट; पत्रकाराला अटक

पहलगाम हल्ल्यात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याने, भारतीय लष्कराने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर विरोधात पोस्ट करणाऱ्या युवकाला अटक. सीमेवर भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांविरोधात लढा उभारला असताना, देशाच्या हृदयस्थानी, नागपुरात एका.

Read More

Nana Patole : दुर्योधन सीमापार आला, पण चक्रधारी कृष्ण पुन्हा रणांगणात उतरला

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने हवाई हल्ला केला. पण भारतीय सैन्याने त्याला परतवून, पाकिस्तानच्या प्रमुख शहरांना लक्ष्य करत निर्णायक प्रत्युत्तर दिले. काँग्रेसकडून भारतीय सैन्याच्या कार्यकुशलतेचं कौतुक. ऑपरेशन सिंदुरनंतर कोपलेल्या पाकिस्तानने आठ.

Read More

Operation Sindoor : अनिल देशमुख यांनी वाढदिवस केला राष्ट्राला अर्पण

देशाच्या काळजाला चिरत जाणारा पहलगाममधील दहशतवादी हल्ला संपूर्ण भारताला हादरवून गेला. अशा काळात, नेते अनिल देशमुख यांनी जल्लोष नाकारत संवेदनशीलतेचा आदर्श उभा केला आहे. जम्मू-काश्मीरमधील निसर्गरम्य पहलगाम… डोंगररांगांच्या कुशीत वसलेले.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!