Yashomati Thakur : बळीराज्यासाठी काँग्रेस पेटवणार क्रांतीची मशाल
महायुती सरकारकडून शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त झुटे वादे चले जाव अशी तिखट हाक दिली. महाराष्ट्रात महायुती सरकारच्या सत्तेत येण्यापासूनच.
