महाराष्ट्र

Raj Thackeray : समितीच्या नावाखाली महाराष्ट्राला फसवू नका

मराठी भाषेवरील सक्तीचा हिंदीचा निर्णय सरकारने जनतेच्या दबावामुळे अखेर मागे घेतला आहे. 29 जून रोजी संबंधित दोन्ही जीआर रद्द करण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापलेले आहे. राज्य विधिमंडळाचे.

Read More

Monsoon Session : तोंडाचं बटण बंद नाही केलं तर खुर्चीचा प्लग खेचणारच

30 जूनपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, मराठी-हिंदी भाषेचा वाद आणि मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर जोरदार घमासान होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापायला.

Read More

Monsoon Session : कर्जमाफी, लाडकी बहिण अन् हिंदी सक्तीचा ‘तीन तिघाडा’

महाराष्ट्रातील 30 जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हिंदी सक्ती, शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहिणीची वाढ व मराठा आरक्षण यांसह अनेक ताज्या राजकीय मुद्द्यांवर जोरदार वादळ उफाळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र पुन्हा एकदा.

Read More

Nitin Gadkari : हास्याच्या रंगमंचावरून समाजात समानतेचे वादळ 

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ जिंकतेय लोकांच्या मनं, पण त्या मागे आहे एका लढवय्या समाजाचं गुणांच्या जोरावर उभं राहणं. या कलाकारांमधूनच बाबासाहेबांचं स्वप्न दिसतंय आणि त्याचं सारगर्भ भाष्य केलंय केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी..

Read More

Harshwardhan Sapkal : संस्कृतीच्या रणभूमीत मराठी तलवार पुन्हा उगारली 

हिंदी सक्ती नाही सहन होणार. मराठी जनतेचा संयम संपत आला आहे, आणि आता रस्त्यावर उतरून आपल्या भाषेच्या अस्तित्वासाठी लढण्याचा निर्धार झाला आहे. सरकारने घेतलेल्या हिंदी सक्तीच्या अन्याय्य निर्णयाला महाराष्ट्रात प्रबळ.

Read More

Prakash Ambedkar : मुस्लिमांना ‘व्हिलन’ ठरवण्याचे राजकारण कधी संपणार?

नागपूरमध्ये आयोजित व्याख्यानात प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिमांना सतत व्हिलनच्या भूमिकेत बसवण्यावर टीका करत भारतीय समाजाला भूमिका बदलण्याचा इशारा दिला.  स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही देशातील मुस्लिमांना सतत ‘व्हिलन’च्या भूमिकेत का बसवले जाते?.

Read More

Bhushan Gawai : आंबेडकरांच्या नीतीत बसत नव्हते 370 कलमचे पान 

कलम 370 बाबासाहेबांच्या एकसंघ भारताच्या विचारांशी सुसंगत नव्हते, असे मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले. भारताच्या संपूर्णतेचा गाभा म्हणजे त्याचे संविधान. ते फक्त कायद्याचा दस्तऐवज नाही, तर राष्ट्रीय एकात्मतेचे.

Read More

Maharashtra : स्पेशल लेन पश्चिमसाठी, टोल बोजा विदर्भासाठी 

पश्चिम महाराष्ट्रातील टोलनाक्यांवर आंदोलकांना झुकतं माप देत सरकारने टोलमुक्त लेन सुरू केल्या, तर विदर्भातील जनता अजूनही टोल भरत नियम पाळतेय. हा केवळ टोलचा मुद्दा नाही, तर विकासातील असमानतेचा आणि शासनाच्या.

Read More

Vijay Wadettiwar : शेतकरी रडतोय सरकार मात्र टक्केवारीत मग्न

राज्यातील शेतकरी, बेरोजगारी, महिला सुरक्षेपासून ते कायदा-सुव्यवस्थेपर्यंत अपयशी ठरलेल्या सरकारवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली. राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांची लाट उसळली आहे. विधानभवनाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राजकारण.

Read More

Ajit Pawar : लहान मुलांचे डोके भाषेच्या ओझ्याखाली दाबू नका

महाराष्ट्रात शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे बंधूंनी 5 जुलैला मोर्चाचे आयोजन केले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या शाळांमध्ये पहिलीपासून.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!