Harshwardhan Sapkal : देश बळीवर, दोन भाई गिळतायत व्यवस्था
देशातील राष्ट्रीयकृत बँकांवर खाजगीकरणाचे गडद सावट पसरत असताना, काँग्रेसने मोदी सरकारवर थेट हल्ला चढवत ‘नव्या ईस्ट इंडिया कंपनी’चा इशारा दिला आहे. अदानी-अंबानींच्या वर्चस्वाला रोखण्यासाठी त्यांच्या कंपन्यांचे राष्ट्रीयकरणच हाच एकमेव मार्ग.
