महाराष्ट्र

Prakash Ambedkar : मनुस्मृतीत ब्राह्मण कधी दोषी ठरत नाही… आजही तसंच

2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सातही आरोपी निर्दोष मुक्त झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी तपासातील विसंगतींवर प्रश्न उपस्थित केले आहे. 2008 मध्ये मालेगावच्या भिक्कू चौकात झालेला भयंकर बॉम्बस्फोट आजही अनेकांच्या आठवणीत जिवंत.

Read More

Maharashtra : मराठा समाजाला ‘सुधारित’ आसरा, ओबीसी आरक्षणाला ‘मिठीची खात्री’

महाराष्ट्र सरकारने आदिवासी बहुल आठ जिल्ह्यांमध्ये मराठा समाजासाठी सुधारित आरक्षण लागू केले आहे. मराठा समाजासाठी सुधारित आरक्षणाचा प्रश्न आता अधिक स्पष्टता आणि शिस्तीत पुढे जात आहे. राज्य शासनाने मराठा समाजासाठी सुधारित.

Read More

Indian Railways : चौथी लाईन बनणार विदर्भाचा विकासमार्ग

रेल्वेच्या चौथ्या रुळावरून आता विदर्भाच्या प्रगतीची गाडी भरधाव धावणार आहे. केंद्र सरकारच्या कोटींच्या महायोजनेत नागपूर-इटारसी चौथी लाईनसह चार महत्वाचे प्रकल्प मंजूर. पायाभूत सुविधा म्हणजे विकासाची अस्सल रेषा असते. ती रेषा.

Read More

Yashomati Thakur : गतिमान सरकारचा टीएआयटी निकाल घोटाळ्यात हरवला

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) २०२५ निकाल रखडल्याने लाखो उमेदवार असंतोषात आहेत. महाराष्ट्रात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी – TAIT 2025) झाली. त्याला आता तब्बल 50 दिवस.

Read More

Mehboob Mujawar : मोहन भागवतांना अटक करण्याचा होता आदेश 

एका माजी ATS अधिकाऱ्याच्या धक्कादायक खुलाशामुळे मालेगाव स्फोट प्रकरणावर पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. मोहन भागवतांना अटक करण्याचा आदेश मला देण्यात आला होता, असा थेट दावा महेबुब मुजावर यांनी केला.

Read More

Akola : पट्टे, प्रमाणपत्र आणि परिवर्तन, महसूल सप्ताहाचा नवसंकेत

महसूल विभाग आता जनतेच्या दारात पोहोचत असून 1 ऑगस्टपासून अकोल्यात ‘महसूल सप्ताह’ साजरा होणार आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या नेतृत्वात हा सप्ताह लोकाभिमुख सेवांचा जागर ठरणार आहे. अकोल्यात प्रशासनाचा चेहरा.

Read More

Manikrao Kokate : रमीने संपवला खेळ; ‘कृषी’ नावाचं ताज दादांनी ‘खेळा’त बदलून टाकलं

विधानसभा सत्रात रमी खेळणाऱ्या आणि शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्री मानिकराव कोकाटेंना मोठा झटका बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याकडून कृषी मंत्रालय काढून घेऊन खेळ विभागाची जबाबदारी दिली आहे..

Read More

Harshwardhan Sapkal : स्फोट एकच, न्याय वेगळा, सरकारचं दुटप्पी धोरण

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर सरकार गप्प का? रेल्वे स्फोटावर सुप्रीम कोर्टात धाव घेणाऱ्या राज्यसरकारकडून निवडक न्यायाची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. दहशतवादाला कोणताही धर्म,.

Read More

Prakash Ambedkar : सूट-बूट मित्रांचा खेळ, पण भारत ठरतोय बळीचा बकरा

प्रकाश आंबेडकर यांनी पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्पच्या मैत्रीवर जोरदार टीका करत ट्रम्पना ‘कपटी मित्र’ ठरवलं आहे. मोदींच्या परराष्ट्र धोरणाला अपयशी म्हणत सरकारवर साधला निशाणा. भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीचे.

Read More

Bacchu Kadu : भक्ती असावी ती कृतीत दिसावी, मूर्ती पूजेपेक्षा माणुसकी जपावी

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी अमरावतीत शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करून शासनाच्या खोट्या आश्वासनांविरोधात गणेशोत्सवात शेतकऱ्यांच्या वेदना जागृत करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरून आंदोलनाचं.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!