महाराष्ट्र

Vikas Thakre : उपराजधानीचा सत्यानाश पावसामुळे नाही तर नियोजनामुळे

राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र तुफान पावसाचा रौद्र रूप पाहायला मिळत आहे. विशेषतः मागील 24 तासांत नागपुरात झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. हा मुद्दा आता थेट विधिमंडळाच्या दारी.

Read More

Nana Patole : शाळा बंद करण्याच्या मागे शिकवण की राजकारण?

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद होण्याची शक्यता व्यक्त करून सरकारवर टीका केली. शिक्षकांच्या आंदोलनालाही आवाज दिला. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तापले असतानाच, शिक्षणाचा मुद्दा पुन्हा.

Read More

Congress : महावितरणची बत्ती गुल करून अदानींची पॉवर वाढवतील

काँग्रेसने अदानी पॉवरच्या वीज प्रवेशाला विरोध करत महावितरणच्या अस्तित्वावर धोका असल्याचा इशारा दिला आहे. राजेश शर्मा यांनी ही परवानगी फेटाळण्याची मागणी केली आहे. शहरी मण्यांचा हार घालून खाजगीकरणाचे सोनं पांघरायला.

Read More

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या विधान आणि शिस्तीचा शिजवला खमंग संदेश 

आमदार निवासातील सडलेल्या वरणावरून पेटलेले आमदार संजय गायकवाड थेट कॅन्टीन कर्मचाऱ्यावर तुटून पडले. मात्र त्यांच्या या कृतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत शिस्तीचा ठाम संदेश दिला. आमदार निवासातील.

Read More

Sudhir Mungantiwar : सभागृहात उलगडला एक अनोखा पण गंभीर पट

विधानसभेत माजी संस्कृती कार्यमंत्र्यांनी विदेशी निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत धर्मांतरणावर चिंता व्यक्त केली. यासंदर्भात विशेष पथक आणि पारदर्शक माहितीची मागणी त्यांनी स्पष्टपणे मांडली. आपल्या परखड आणि अभ्यासपूर्ण मुद्द्यांनी.

Read More

Nagpur : स्मार्ट घोटाळ्याचे स्मार्ट सूत्रधार; कागद हरवले, आरोपी फरार

शिक्षण खात्याला हादरवणाऱ्या नागपूरच्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार नीलेश वाघमारे अद्याप फरार आहे. तर दुसरीकडे 632 कर्मचाऱ्यांची कागदपत्रेच गायब असल्याने प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. राज्यभर गाजत असलेल्या नागपूर.

Read More

Sanjay Gaikwad : सडलेल्या वरणातून उसळली संतापाची ज्वालामुखी

नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यंदाही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यावेळी त्यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये मारहाण करून नव्या वादाला तोंड दिले आहे. शिवसेना.

Read More

Sulbha Khodke : अमरावतीच्या शेतकऱ्यांसाठी फेर पेरणीचा नवा फॉर्म्युला

राज्यात सध्या पावसाने हजेरी लावली असली तरी पहिल्याच पावसात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या गंभीर प्रश्नावर आमदार सुलभा खडके यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात ठोसपणे आवाज उठवला.

Read More

B.R Gavai : संविधान म्हणजे रक्ताशिवाय घडविलेली क्रांती 

भारतीय संविधान ही केवळ कायद्याची यंत्रणा नसून, ही रक्ताशिवाय घडवलेली सर्वात मोठी क्रांती आहे, असा ऐतिहासिक गौरव भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी विधानभवनात व्यक्त केला. त्यांच्या या विचारांनी संपूर्ण.

Read More

Wardha Police : गांजाच्या जाळ्याला शासनाची कात्री

वर्ध्यात रामनगर पोलिसांनी 2.556 किलो गांजासह तीन आरोपींना अटक केली. पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा बसवण्यासाठी पोलिस अधीक्षक अनुराग जैन.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!