महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : विचारांचा विषवृक्ष उपटणारे विधेयक 

तरुणाईच्या मनात नक्षलवादी विचारांची झिरझिर पेरणाऱ्या विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष जनसुरक्षा विधेयक सादर केले आहे. 13 हजार सूचनांच्या अभ्यासातून तयार झालेले हे विधेयक संविधाननिष्ठ समाजरचनेसाठी निर्णायक ठरणार.

Read More

Balbharati : संविधानाच्या पानांवर पंथ निरपेक्षतेची शाई

राज्याच्या राजकारणात आधीच मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद पेटलेला असताना, आता दहावीच्या ‘हिंदी लोकभारती’ पाठ्यपुस्तकातील संविधानातील त्रुटींमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्याच्या शिक्षण क्षेत्रात सध्या एकच प्रश्न जळजळीत बनला आहे..

Read More

Nana Patole : सत्तेच्या मग्रुरीत बुडालेले नेते बळीराजांच्या मेहनतीला विसरले

भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचवणारे वादग्रस्त विधान केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी जोरदार टीका करत या वक्तव्याचा निषेध केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वादग्रस्त.

Read More

Amol Mitkari : ठाकरे बंधूंच्या मराठी लढ्यात दादांच्या आमदाराची हजेरी

महाराष्ट्रात शाळांमध्ये पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर मराठी अस्मितेच्या संरक्षणार्थ जोरदार विरोध सुरू झाला आहे. राज्याच्या शिक्षण क्षेत्रात सध्या एकच प्रश्न धगधगतोय शाळांमध्ये शिकवायची भाषा कोणती? वर्गखोल्यांपासून ते थेट.

Read More

Gadchiroli : साहेबांचे हेलिकॉप्टर येते, पण समस्या काही जात नाही

गडचिरोलीतील विकासकामांची दुर्दशा पाहता, मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांच्या हवाई कार्यपद्धतीच्या विरोधात काँग्रेसने जिल्ह्यात अनोखे आंदोलन छेडले. गेल्या तीन वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्रिपद स्वीकारून विकासाची जबाबदारी घेतली,.

Read More

Anil Deshmukh : बबनराव लोणीकर यांना सत्तेचा माज चढलाय

भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांचे कपडे, चप्पल, मोबाईल आमच्या पैशातून चालतात या वक्तव्याने वाद निर्माण केला आह. विरोधकांसह जनतेचा संताप त्यांच्यावर व्यक्त होत आहे. राज्याच्या राजकारणात सध्या वादग्रस्त.

Read More

Harshwardhan Sapkal : आधी शिस्त होती, आज शिस्तच भ्रष्टाचारात गेली 

आणीबाणी हा संविधानातला निर्णय होता. इंदिरा गांधींनी पराभव मान्य करून निवडणूक घेतल्या, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. तेव्हा शिस्त होती, आज भ्रष्टाचार शिष्टाचार झाला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 1975 मध्ये.

Read More

Monsoon Session : मुद्द्यांच्या विजेचा कडकडाट होणार सुरू 

राज्यातील राजकारण तापले असून, पावसाळी अधिवेशनात वादळ उठण्याची शक्यता आहे. 30 जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सरकारला विरोधकांकडून प्रश्नांचा मुसळधार मारा सहन करावा लागणार आहे. पावसाळा सुरू झाला, आणि राज्याच्या राजकारणातही.

Read More

Bacchu Kadu : तुमचा बाप असेल मोदी पण जगाचा बाप शेतकरी आहे

भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी ‘शेतकऱ्यांचे कपडे, चप्पल आणि मोबाईल आमच्या पैशावर चालतात’ असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकारणात प्रचंड खळबळ उडाली. राज्याच्या राजकारणात वादग्रस्त विधानांची नवीच शर्यत लागली आहे..

Read More

Operation Thunder : गल्ल्यांतील अंधारावर खाकीचा वज्राघात

(या लेखातील मतं ही लेखकाची आहेत. या मतांशी ‘द लोकहित लाईव्ह’ सहमत असेलच असे नाही). नागपूर पोलिसांच्या ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थांच्या तस्करीवर कठोर कारवाई करून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!