Bhushan Gawai : आंबेडकरांच्या नीतीत बसत नव्हते 370 कलमचे पान
कलम 370 बाबासाहेबांच्या एकसंघ भारताच्या विचारांशी सुसंगत नव्हते, असे मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले. भारताच्या संपूर्णतेचा गाभा म्हणजे त्याचे संविधान. ते फक्त कायद्याचा दस्तऐवज नाही, तर राष्ट्रीय एकात्मतेचे.
