महाराष्ट्र

Bhushan Gawai : आंबेडकरांच्या नीतीत बसत नव्हते 370 कलमचे पान 

कलम 370 बाबासाहेबांच्या एकसंघ भारताच्या विचारांशी सुसंगत नव्हते, असे मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले. भारताच्या संपूर्णतेचा गाभा म्हणजे त्याचे संविधान. ते फक्त कायद्याचा दस्तऐवज नाही, तर राष्ट्रीय एकात्मतेचे.

Read More

Maharashtra : स्पेशल लेन पश्चिमसाठी, टोल बोजा विदर्भासाठी 

पश्चिम महाराष्ट्रातील टोलनाक्यांवर आंदोलकांना झुकतं माप देत सरकारने टोलमुक्त लेन सुरू केल्या, तर विदर्भातील जनता अजूनही टोल भरत नियम पाळतेय. हा केवळ टोलचा मुद्दा नाही, तर विकासातील असमानतेचा आणि शासनाच्या.

Read More

Vijay Wadettiwar : शेतकरी रडतोय सरकार मात्र टक्केवारीत मग्न

राज्यातील शेतकरी, बेरोजगारी, महिला सुरक्षेपासून ते कायदा-सुव्यवस्थेपर्यंत अपयशी ठरलेल्या सरकारवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली. राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांची लाट उसळली आहे. विधानभवनाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राजकारण.

Read More

Ajit Pawar : लहान मुलांचे डोके भाषेच्या ओझ्याखाली दाबू नका

महाराष्ट्रात शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे बंधूंनी 5 जुलैला मोर्चाचे आयोजन केले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या शाळांमध्ये पहिलीपासून.

Read More

Ravi Rana : मराठी अस्मितेचा मुखवटा फक्त वोटबँकेच्या अजेंडासाठी

महाराष्ट्रात शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून मराठी अस्मितेचा वाद पुन्हा उफाळला आहे. राजकीय पक्षांनी या मुद्द्यावर संघर्ष तेज केला आहे. राज्याच्या शिक्षण क्षेत्रात सध्या एका प्रश्नाने अक्षरशः धगधगतं वातावरण.

Read More

Ashok Uike : मला हिंदी येत नाही मी फक्त मराठीत बोलेन

महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या सरकारच्या निर्णयावरून राज्यात मोठा वाद पेटलाय. मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात मोठा मोर्चा निघणार आहे. भाजप मंत्रीही हिंदीला विरोध करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि.

Read More

Maharashtra : विदर्भासाठी ‘शिस्तबद्ध’ अन् पश्चिम महाराष्ट्रासाठी ‘मुक्तछंद’

पश्चिम महाराष्ट्रातील शहरांमध्ये मागील नंबर प्लेट नसलेल्या बाईकवर फिरणाऱ्या युवकांवर कारवाई होत नाही, तर विदर्भात मात्र पोलिसांची कारवाई कठोर असते. नियम सर्वांसाठी सारखे असताना त्यांची अंमलबजावणी मात्र विभागानुसार वेगळी दिसून.

Read More

Bhandara : एकनाथ शिंदे असताना झाले दूध का दूध और पानी का पानी

भंडारा जिल्ह्यातील दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत भाजपने माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. भंडारा जिल्ह्यात सध्या राजकीय समीकरणांची खिचडी खमंग शिजतेय. नुकत्याच.

Read More

Maharashtra : विदर्भात नाही विकास , पण दंड हमखास 

विकास विदर्भात होत नाही, पण नियम मात्र फक्त विदर्भातच काटेकोरपणे पाळले जातात. हेच विरोधाभासाचे वास्तव नागरिकांच्या भावना दुखावणारे ठरत आहे. पश्चिम महाराष्ट्रात जिथे रस्ते स्वप्नासारखे, मेट्रो धावते, आयटी पार्क उभे.

Read More

Prakash Ambedkar : विजेचा खाजगीकरणावरून वंचितचा हाय व्होल्टेज इशारा 

राज्यातील वीजपुरवठा खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याच्या हालचालींविरोधात वंचित बहुजन आघाडीने लढ्याचा इशारा दिला आहे. प्रकाश आंबेडकरांनी सरकारला थेट इशारा देत सांगितले की, समांतर वीज परवाने दिले, तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!