महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : भाजपला ठाकरे बंधूंचं एकत्र येणं परवडणार नाही

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र या युतीला भाजपकडून आक्षेप घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. महाराष्ट्रात.

Read More

Anil Deshmukh : फक्त सातबाराच नाही, फडणवीसांची आश्वासनंही ‘कोरी’च

माजी मंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी उपोषणाला बसले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कडू यांना पाठिंबा देत सरकारवर टीका केली आहे. अमरावती.

Read More

Devendra Fadanvis : विलंब नको, विकास हवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागाच्या सिंचन आणि उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासचक्राला गती देण्यासाठी सिंचन प्रकल्प आणि उदंचन जलविद्युत प्रकल्पांची.

Read More

Buldhana & Amravati : शिक्षण विभागाचं बॅक टू स्कूल मिशन सुरू 

23 जूनपासून राज्यातील शाळांना नवा शैक्षणिक टर्न मिळणार आहे. बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार आहेत पुस्तकं, गणवेश, बूट आणि पायमोज्यांची स्वागतखुली भेट. सप्तरंगांच्या स्वप्नांवर स्वार होत,.

Read More

Nitin Gadkari : काँग्रेसने देश थांबवला आम्ही धावता केला

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोदी सरकारच्या ११ वर्षांत नागपूरसह देशभरात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सत्तेची 11 वर्षं पूर्ण केली आहे. या निमित्ताने भाजपकडून.

Read More

Akola : दादांनी वाळलेली झाडं पाहिली अन् अख्ख्या यंत्रणेला पाणी पाजलं 

अकोला जिल्ह्याच्या विकास आराखड्याचा आढावा घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला ठणकावून आदेश दिले. निधीचा अपव्यय न होता, 2025-26 पर्यंत सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तेने पूर्ण करा, असा स्पष्ट इशारा.

Read More

Yashomati Thakur : दरवर्षी कोटींचा टोल पण मिळतो फक्त झटका

मागील पाच वर्षांत देशभरातून कोट्यवधींचा टोल वसूल झाला असून महाराष्ट्रातूनही कोटींची वसुली झाली आहे. या वसुलीवरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारला जाब विचारले आहे. देशभरातील टोल वसुलीचा आकडा दरवर्षी.

Read More

Nitin Gadkari : राहुल गांधींना कोणी गांभीर्याने घेत नाही

राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप केल्याने राज्यात राजकीय खळबळ माजली आहे. यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत असतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही राहुल गांधी यांना टोला लगावला आहे..

Read More

Maharashtra : महापालिका निवडणुकींसाठी वेळापत्रक जाहीर

 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची तयारी सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाने प्रभाग रचना सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकींसाठी अखेर कंबर कसली गेली आहे..

Read More

Akola : अजित पवारांचा जिल्हा प्रशासनाला चिमटा; निधीचा अपुरा वापर

अकोल्याच्या विकासासाठी मंजूर झालेले कोट्यवधी रुपयांचे स्वप्न अद्याप अपुरेच राहिले आहे. अजित पवारांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला वेळेत निधी खर्च करण्याचा इशारा दिला. अकोल्याच्या रखडलेल्या आणि धूसर प्रगतीचा.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!