महाराष्ट्र

Yashomati Thakur : दरवर्षी कोटींचा टोल पण मिळतो फक्त झटका

मागील पाच वर्षांत देशभरातून कोट्यवधींचा टोल वसूल झाला असून महाराष्ट्रातूनही कोटींची वसुली झाली आहे. या वसुलीवरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारला जाब विचारले आहे. देशभरातील टोल वसुलीचा आकडा दरवर्षी.

Read More

Nitin Gadkari : राहुल गांधींना कोणी गांभीर्याने घेत नाही

राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप केल्याने राज्यात राजकीय खळबळ माजली आहे. यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत असतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही राहुल गांधी यांना टोला लगावला आहे..

Read More

Maharashtra : महापालिका निवडणुकींसाठी वेळापत्रक जाहीर

 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची तयारी सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाने प्रभाग रचना सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकींसाठी अखेर कंबर कसली गेली आहे..

Read More

Akola : अजित पवारांचा जिल्हा प्रशासनाला चिमटा; निधीचा अपुरा वापर

अकोल्याच्या विकासासाठी मंजूर झालेले कोट्यवधी रुपयांचे स्वप्न अद्याप अपुरेच राहिले आहे. अजित पवारांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला वेळेत निधी खर्च करण्याचा इशारा दिला. अकोल्याच्या रखडलेल्या आणि धूसर प्रगतीचा.

Read More

Maharashtra : मुख्यमंत्रीच बनावट निघाले अन् नोकरीही हवा झाली  

मुख्यमंत्र्यांच्या खोट्या स्वाक्षरीनं तयार झालेलं नियुक्तीपत्र आणि मंत्रालयातील नोकरीचं आमिष दाखवून एका युवतीची शक्कलपूर्वक फसवणूक करण्यात आली. चाळीसगाव तालुक्यातील तिघांविरोधात गुन्हा दाखल असून, पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. महाराष्ट्रातील राज्यकारभाराच्या.

Read More

Harshwardhan Sapkal : ना त्यागी, ना योगी; नरेंद्र मोदी केवळ सत्ताभोगी 

गडचिरोलीत काँग्रेसच्या मशाल मोर्चाने सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनांची राख उडवली असून, मतचोरीपासून खदानीतील शोषणापर्यंत अनेक मुद्द्यांवर जोरदार हल्ला चढवण्यात आला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी न्याय पदयात्रा आणि लोकशाही बचावाचा हुंकार.

Read More

Chandrashekhar Bawankule : नानांचं मन भ्रष्ट – मेंदू भ्रष्ट, मग शौर्यगाथाही गेम वाटणारच 

भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथेवरून सध्या देशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ज्वाला भडकला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या धाडसी सैनिकी.

Read More

Rohit Pawar : कडूंना काहीही झाले, तर सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर फिरू पण देणार नाही 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपोषणावर असलेले बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचं काही बिघडलं, तर सत्ताधारी खासदार-आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा रोषपूर्ण इशारा रोहित पवारांनी दिला आहे. सत्तेच्या सवयीने संवेदनशीलता.

Read More

Amaravati : बच्चू कडूंच्या तब्येतीत गंभीर घसरण

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू शेतकरी, दिव्यांग आणि ग्रामीण जनतेच्या न्याय्य मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती गंभीर झाली असून राज्यभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रहार.

Read More

Devendra Fadnavis : नागपूरच्या गल्ल्यांत फिरतेय मोबाईल संजीवनी 

नागपूरच्या गल्ल्यांमध्ये आता आरोग्याची गाडी धावतेय, ज्यात नाही मोठं हॉस्पिटल, पण आहे जीव वाचवणारी सेवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून, गरजू नागरिकांसाठी मोफत फिरती आरोग्य सेवा सुरू झाली आहे. नागपूर.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!