Yashomati Thakur : दरवर्षी कोटींचा टोल पण मिळतो फक्त झटका
मागील पाच वर्षांत देशभरातून कोट्यवधींचा टोल वसूल झाला असून महाराष्ट्रातूनही कोटींची वसुली झाली आहे. या वसुलीवरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारला जाब विचारले आहे. देशभरातील टोल वसुलीचा आकडा दरवर्षी.
