Charan Waghmare : शेतकऱ्याचं पोट रिकामं, पण सत्तेचं मन भरलंय
माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. कडू यांच्या आंदोलनाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या आंदोलनाला आता राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दर्शविला आहे. सत्तेच्या पायऱ्या.
