महाराष्ट्र

Supreme Court : कोर्टात झालेले हत्येतील राजू भद्रे सुटला

नागपूरच्या न्यायालयात झालेल्या एका खून प्रकरणातील आरोपीची सुटका सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. न्यायालयीन वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या पिंटू शिर्के खून प्रकरणातील आरोपीला सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. राजू.

Read More

Sanjay Gaikwad : मित्रपक्षाच्या आमदारानेच उघडलं निवडणूक आयोगाचं ‘पितळ’

राज्यात स्थानिक निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षांतर्गत उलथापालथी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका सुरूच आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जातंय. प्रभाग रचना, आरक्षण.

Read More

Congress: महाराष्ट्र उद्ध्वस्त करणारे आम्हाला ठरवतात व्हिलन

महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आरोप-प्रत्यारोपांची मालिकाही सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जवळ येताच, वातावरण चांगलेच तापले आहे. 2024.

Read More

IPS Transfer : कर्तबगार एसपींच्या बदलीची चर्चा आलीच कुठुन?

विदर्भातील पोलिस दलात सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक तीन अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत चर्चेने जोर धरला आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचार जवळपास संपुष्टात आला आहे. पोलिस.

Read More

Prakash Ambedkar : कर्जमाफीवरील वक्तव्य दादांवरच उलटले

राज्यात राजकारण तापत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरील केलेल्या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला पलटवार. राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात तडफडत असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या.

Read More

Maharashtra : पाच नोव्हेंबरला मिनी मंत्रालयाची आचारसंहिता अवतरणार?

महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात लवकरच मिनी मंत्रालयाची निवडणूक रंगणार आहे. निवडणुकीचं रणांगण सज्ज झालं असून, प्रत्येक पक्षातील नेते आणि उमेदवार आता सत्तेच्या या महायुद्धात उतरायला तयार झाले आहेत. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य.

Read More

Bacchu Kadu : दगाफटका केला तर, गाठ आमच्याशी आहे

नागपूरमध्ये सुरू असलेले शेतकरी आंदोलन कायम आहे. या संदर्भात बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे. सरकारशी चर्चा झाल्यानंतर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची रेल रोको आंदोलन रद्द केले आहे. शेतकऱ्यांचे.

Read More

Farmer Protest : महामार्ग, बंद रस्ता पूर्ववत

बच्चू कडू यांनी नागपुरात केलेल्या आंदोलनावर आता तोडगा निघाला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा सरकारने केली आहे. यासंदर्भात पोलिसांनीही न्यायालयात शपथपत्र दिले आहे. नागपूरमधील राष्ट्रीय महामार्ग आणि इतर रस्ते आता.

Read More

Chandrashekhar Bawankule : खऱ्या शेतकऱ्यांना व्हावा फायदा

उपराजधानी नापगुरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. राज्यभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकार शेतकरी कर्जमाफीकडे सकारात्मक वाटचाल करत.

Read More

Akola Corporation : भाजपपुढे साजिद खानला रोखण्याचे आव्हान

अकोला महापालिकेची निवडणूक आता जवळ येत आहे. अशात एकट्या पडलेल्या भाजपला सध्या साजिद खान पठाण यांना रोखण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचा अत्यंत लाजीरवणा पराभव झाला..

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!