महाराष्ट्र

Nitin Gadkari : शिक्षकांच्या नियुक्तीत पैसे दिल्याशिवाय काहीही शक्य नाही

राज्यात शालार्थ घोटाळ्यात अनेक बनावट शिक्षकांची नियुक्ती उघडकीस आली आहे. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी यावर रोखठोक वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात शालार्थ घोटाळ्याने शिक्षण.

Read More

Sanjay Gaikwad : कॅन्टीनच्या वरण भातानंतर, आता कढी-भाताचा राडा

काही दिवसांपूर्वी आमदार निवासातील कॅन्टीनमधील निष्कृष्ट जेवणावर आमदार संजय गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. आता बुलढाणा जिल्ह्यातही अशाच प्रकारचे प्रकरण समोर आले आहे. राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण नेहमीच.

Read More

Nitin Gadkari : मी मागे लागलो तर… केंद्रीय मंत्र्यांचा अधिकाऱ्यांना इशारा

विदर्भातील मुसळधार पावसामुळे नागपूरसह अनेक जिल्हे जलमय होऊन प्रशासनाची तयारी उघडकीस आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आढावा बैठक घेतली. राज्यात मॉन्सूनची चाहूल लागताच पावसाने जोरदार हजेरी.

Read More

Bhushan Gavai : वर्षानंतर मिळालेला न्याय म्हणजे केवळ निकाल

भारतीय न्यायव्यवस्था दशकांपर्यंत चालणाऱ्या खटल्यांनी थकली आहे आणि न्यायासाठी वाट पाहणाऱ्यांची सहनशक्ती संपत चालली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ही स्थिती बदलण्यासाठी थेट आणि ठाम सुधारणा हवीच असल्याची परखड जाणीव.

Read More

Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर महायुती सरकारचा अजेंडा स्पष्ट

पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी पक्क्या पाणंद रस्त्यांचा मुद्दा गाजला. सरकारने अमरावती पॅटर्ननुसार रस्त्यांचे सर्वेक्षण व अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात वेगवेगळ्या सामाजिक व शेतकरी.

Read More

Amravati : नळातून अमृत नाही, विषधार वाहतेय 

अमरावती जिल्ह्याच्या नळांमधून येणारं पाणी आता अमृत नव्हे, तर आरोग्याला घातक ठरत आहे. 5 हजारांहून अधिक नमुन्यांपैकी तब्बल 54 ठिकाणचं पाणी दुषित आढळल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. गावोगावी नळातून येणाऱ्या.

Read More

Ravindra Singhal : नशाविरोधात पोलिसांचा लढा अधिक तीव्र

नागपूरमध्ये आयोजित विदर्भ शायनिंग स्टार्स उपक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. नागपूरच्या सुरेश भट सभागृहात पार पडलेल्या विदर्भ.

Read More

Chandrashekhar Bawankule : वाघांपासून जीव वाचवणार एआय कॅमेरे

मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्य सरकारने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. जंगलात एआय तंत्रज्ञानावर आधारित 900 कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. वाढत्या वाघांच्या संख्येमुळे जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे..

Read More

Chandrashekhar Bawankule : वनविकासासाठी एकत्र आले दोन मंत्रिमंडळ

राज्यात शेतकऱ्यांच्या पडीत जमिनीचा उपयोग आणि पर्यावरण रक्षण यासाठी नवी योजना पुढे येत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेवर स्वतःचा दावा करत तिचे विस्तृत रूप सादर केले आहे. राज्यातील.

Read More

Ashish Shelar : तुकडे गँगच्या चिंतेत उबाठा सेना

महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. या विधेयकाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे गटावर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाला विरोध.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!