महाराष्ट्र

Maharashtra : न्यायालयात 76 लाख मतांचे ‘गणित’ ऐरणीवर

राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांनी 2024 विधानसभा निवडणुकीतील अनियमिततेवर प्रश्न उपस्थित करत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर शंका व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे नगारे वाजू लागले आहेत..

Read More

Maharashtra : गुन्हेगारी आरोपांपासून कार्यकर्त्यांची सुटका

महाराष्ट्र सरकारने 31 मार्च 2025 पर्यंत आरोपपत्र दाखल झालेल्या राजकीय आणि सामाजिक आंदोलनांशी संबंधित गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा धडका सरकारला जाणवायला लागला आहे..

Read More

Sanjay Gaikwad : वारकरी अनुशासन दाखवतात पण अबू आझमी द्वेष पसरवतात

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी वारकरी समुदायाविरोधात वादग्रस्त विधान केले आहे. ज्यामुळे धार्मिक तणाव आणि राजकीय भांडणं वाढली आहेत. महाराष्ट्रात धर्माच्या नावावरून होणारे राजकारण ही नवीन.

Read More

Nitin Gadkari : मीही चूक केली होती पण ती पुन्हा होऊ द्यायची नाही

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात भाजपने जातीय संघटनांपासून दूर राहावं असा स्पष्ट इशारा दिला. थेट भाष्य करणं आणि वास्तव बोलणं ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची खासियत. त्यांच्या भाषणांमध्ये.

Read More

Harshwardhan Sapkal : पंढरीच्या दिशेने प्रदेशाध्यक्षांचा पायी प्रवास

आषाढी वारीच्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे एका दिवसासाठी वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी होणार आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर यवत ते वरवंड या टप्प्यात ते पायी चालत विठ्ठलभक्तीचा अनुभव घेणार आहेत. वारकरी.

Read More

Abu Azmi : धर्माच्या आगीतून नेत्यांची राजकीय भाकरी भाजण्याचा ब्रँड पुन्हा सक्रिय

नागपूरमध्ये अबू आझमींच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेला धार्मिक दंगल पुन्हा तापला आहे. राज्यात आषाढी एकादशी वारीवरूनही तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 17 मार्च 2025 हा दिवस.

Read More

Anil Deshmukh : मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाचं काय?

राज्यात खरीप हंगामाच्या तोंडावर गंभीर खतटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा.

Read More

Vijay Wadettiwar : भाजप आणि आझमी एकाच नाण्याच्या दोन बाजू

समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी वारीच्या पालख्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे वादग्रस्त विधान केले. या विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी.

Read More

Nitin Gadkari : हिंदुत्व ही ज्योत, राजकारण नव्हे

गेल्या 11 वर्षांत जे घडलं ते फक्त ट्रेलर होतं, खरी फिल्म तर अजून सुरू व्हायची आहे, असं विधान करत नितीन गडकरींनी राजकीय रंगमंचावर उत्सुकता निर्माण केली आहे. 2029 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर.

Read More

Pyare Khan : महाराष्ट्र पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम दंगलीसाठी तयार?

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आषाढी वारी आणि नमाज संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात नव्या धार्मिक तणावाची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात धर्माच्या नावावरून होणारे राजकारण काही नवीन नाही..

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!