महाराष्ट्र

Anil Deshmukh : मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाचं काय?

राज्यात खरीप हंगामाच्या तोंडावर गंभीर खतटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा.

Read More

Vijay Wadettiwar : भाजप आणि आझमी एकाच नाण्याच्या दोन बाजू

समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी वारीच्या पालख्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे वादग्रस्त विधान केले. या विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी.

Read More

Nitin Gadkari : हिंदुत्व ही ज्योत, राजकारण नव्हे

गेल्या 11 वर्षांत जे घडलं ते फक्त ट्रेलर होतं, खरी फिल्म तर अजून सुरू व्हायची आहे, असं विधान करत नितीन गडकरींनी राजकीय रंगमंचावर उत्सुकता निर्माण केली आहे. 2029 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर.

Read More

Pyare Khan : महाराष्ट्र पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम दंगलीसाठी तयार?

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आषाढी वारी आणि नमाज संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात नव्या धार्मिक तणावाची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात धर्माच्या नावावरून होणारे राजकारण काही नवीन नाही..

Read More

Devendra Fadnavis : उपराजधानीत ‘स्वप्न निकेतन’ने दिला नवजीवनाचा आधार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वप्न निकेतन सदनिकांचे हस्तांतरण व विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. नागपुरात अनेक कुटुंबांच्या डोळ्यांतून झरत असलेल्या ‘स्वप्नातील घर’ या आशेच्या धारा.

Read More

Devendra Fadanvis : राहुल गांधींना मेक इन इंडिया समजतच नाही

राहुल गांधींनी ‘मेक इन इंडिया’वर टीका करत मोदी सरकारवर घोषणाबाजीचा आरोप केला, तर मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला. राजकारणात आरोप-प्रत्यारोप ही नित्याची कहाणी असते. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील.

Read More

Prakash Ambedkar : काँग्रेसने वेळेत ऐकलं असतं, तर चित्र वेगळे असते

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच राहुल गांधींच्या निवडणूक हेराफेरीच्या आरोपांमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर निशाणा साधत पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात.

Read More

Devendra Fadnavis : भाषेविषयी तामिळनाडूचा संदर्भ मुख्यमंत्र्यांना पडला महागात

महाराष्ट्रात शाळांमध्ये हिंदी भाषा तिसऱ्या भाषेच्या स्वरूपात अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे मराठी भाषेच्या संरक्षणासाठी राजकीय वादळ उभे राहिले आहे. राज्यात सध्या एकच मुद्दा गाजतोय ‘शाळांमध्ये शिकवायची भाषा कोणती?’ शिक्षणाच्या वर्गखोलीत उभा.

Read More

Nana Patole : कला-क्रीडेचे तास कमी करून भाषा सक्तीचा जुलूम

महाराष्ट्र सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयामुळे मराठी भाषा, सांस्कृतिक अस्मिता आणि शिक्षण व्यवस्था धोक्यात आल्याचा आरोप विरोधक करत आहे. महाराष्ट्रातील शालेय शिक्षण क्षेत्रात एक मोठा निर्णय घेतला गेला असून त्यावरून.

Read More

Prakash Ambedkar : लोकशाहीवर 45 दिवसांचं शस्त्र

निवडणूक आयोगाच्या एका वादग्रस्त निर्णयामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. फोटो व व्हिडिओ केवळ 45 दिवस ठेवण्याच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकरांनी जोरदार टीका करत लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचा इशारा दिला आहे..

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!