महाराष्ट्र

Sunil Mendhe : लोकशाहीला बेड्या घालणारी इंदिरा गांधींची मानसिकता

25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करून लोकशाहीचे गळचेपी केली होती. या घटनेला आता 50 वर्षे पूर्ण झाली आहे. 25 जून 1975 हा दिवस.

Read More

Akola : राज राजेश्वर मंदिराच्या ‘ब’ वर्ग दर्जावर श्रेयवादाची झुंज

अकोल्यातील राज राजेश्वर संस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर या यशावर भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेय घेण्याचा तणाव वाढला आहे. राज्यात महापालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असताना अकोल्यात मात्र राजकीय.

Read More

Mumbai : अंदाज समितीचा शाही अंदाज

विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या बैठकीत चांदीच्या ताटात पंचपक्वान्नांची मेजवानी देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या शाही थाटामुळे सरकारी निधीचा गैरवापर झाल्याचे आरोप होत असून, जनतेत तीव्र नाराजी आहे. काटकसरीचा सल्ला.

Read More

Devendra Fadnavis : इंदिरा गांधींनी लोकशाहीला गाडले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधान हत्या दिवस निमित्त इंदिरा गांधी यांच्यावर तीव्र टीका केली. 50 वर्षांपूर्वी लोकशाहीला संपवण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी या कार्यक्रमात केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने.

Read More

Harshwardhan Sapkal : मतपेटीतून चोरीचा महायज्ञ अन् संविधानाची आहुती

इंदिरा गांधींच्या आणीबाणीवर टीका करणाऱ्या भाजपावर सपकाळांनी अघोषित आणीबाणीचा आरोप केला. मतचोरी, सेंगोलप्रकरणी आणि शाही मेजवानीवरूनही भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. एका बाजूला इंदिरा गांधींच्या आणीबाणीला ‘हुकूमशाही’ म्हणणारे, तर दुसऱ्या बाजूला.

Read More

Bachchu Kadu : कसाई सरकारला जनतेचे दुःख कळत नाही

माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर सडकून टीका करत म्हटलं की, जर ते खरे रामभक्त असतील तर भाजपच्या कुठल्याही नेत्यावर आजपर्यंत ईडीची कारवाई का झाली नाही हे सांगावं. प्रहार संघटनेचे.

Read More

Vijay Wadettiwar : मनुस्मृतीच्या सावलीत संविधानाचा दिवा लावण्याचं नाटक 

भाजपवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. जे संविधानावर रोज घाव घालतात, त्यांनाच आज त्याचं रक्षण सुचतंय, हेच मुळात हास्यास्पद असल्याचा टोला त्यांनी लगावला. देशात आजघडीला संविधानाचा.

Read More

Nagpur : एव्हिएशनच्या आकाशात ‘ड्रीम रन’, पण ग्रामीण भागात ‘नो जॉब फन’

नागपूर शहर आकाशात झेपावण्यास सज्ज असून एव्हिएशन उद्योगाचं नवं केंद्र म्हणून पुढे येत आहे. मात्र दुसरीकडे, ग्रामीण भाग विकासाच्या रडारवरही नसल्याने तेथील तरुण बेरोजगारीत अडकले आहेत. एकीकडे नागपूरमध्ये विमानांची निर्मिती,.

Read More

Ravinder Singal : एका आईच्या अश्रूंनी मोजली हजारो घरांच्या परिवर्तनाची किंमत 

नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांत अमली पदार्थांच्या तस्करीत लक्षणीय वाढ झाली आहे. या धोकादायक प्रवृत्तींवर नियंत्रण आणण्यासाठी नागपूर पोलिसांनी ऑपरेशन थंडर ही विशेष मोहीम राबवली आहे. या अनुषंगाने नागपूर शहराचे पोलीस.

Read More

Harshwardhan Sapkal : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतं वाढलेत की गेम झालाय? 

नागपूर दक्षिण मतदारसंघात पाच महिन्यांत आठ टक्के मतदार वाढल्याचा खुलासा झाला आहे. या वाढीवर काँग्रेसने मतचोरीचा आरोप करत फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या एक वादळ उठले.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!