Atul Londhe : मुख्यमंत्री भाजपचे नव्हे तर निवडणूक आयोगाचे प्रवक्ते
महाराष्ट्रात राहुल गांधींच्या आकडेवारी वरून मत चोरीचा वाद सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना सिरीयल लबाड ठरवून जोरदार टीका केली. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या मत चोरीचा वाद चांगलाच.
