Wardha : Wardha : अमर काळेंचा ‘तुतारी’ वाद, बापूंच्या जिल्ह्यात काँग्रेस हद्दपार?
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ‘गांधी जिल्हा’मध्ये काँग्रेसला गेल्या दोन निवडणुकींमध्ये सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे बापूंच्या मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्व आता कमी होताना दिसत आहे. वर्धा जिल्हा, जिथे राष्ट्रपिता.
