Maharashtra : मतचोरीच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देणार राजीनामा?
राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मत चोरी झाल्याचा आरोप करत भाजप आणि निवडणूक आयोगावर तीव्र शब्दांत टीका केली. ज्यामुळे राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मत
